विदर्भातील गवळाऊ गायीची प्रजाती टिकावी व तिचे संवर्धन व्हावे, याकरिता १९४६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत लाखो रुपये खर्चून कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी येथे ३२८ हेक्टर परिसरात पशुपैदास केंद्राची निर्मिती केली. कार्यालयाची इमारत, ...
नेहमी होणाऱ्या घटनांमागचे तांत्रिक कारण शोधण्यासोबतच उपाय काढण्यासाठी खासदार रामदास तडस यांनी रस्ते महामार्गाचे प्रकल्प संचालन प्रशांत मेंढे व बिल्डकॉनचे जनरल मॅनेजर आर.ए.त्यागी यांना सोबत आणून कामाचे निर्देश दिले. स्थानिक यशोदा नदी ओलांडून अंदोरीकडे ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असल्यानेच वर्धा जिल्ह्यात राज्य सरकारने दारूबंदी केली. याला आला आता जवळपास चाळीस वर्षांवर कालावधी झाला आहे. या दरम्यान अनेकदा दारूबंदी हटविण्याचा मुद्दा चर्चेला आला. मात्र कोणत्याही सरकारन ...
वर्धा तालुक्यात सुमारे ३ हजार ८८६.०६ हेक्टर, सेलू सुमारे ७ हजार २३.५७३ हेक्टर, देवळीत सुमारे १६ हजार ४८०.८२ हेक्टर, आर्वी सुमारे २ हजार ६०७.१७ हेक्टर, आष्टी तालुक्यात सुमारे १० हजार ९७७.६५ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात सुमारे २ हजार ३१२.३८ हेक्टर तर समु ...
वडगावात मोठ्या प्रमाणात दारुविक्री होत असल्याने गावातील शांतता धोक्यात आली आली आहे. गावातील काही युवकही दारुच्या आहारी जात असल्याने अनेक संसार उघड्यावर येण्याची शक्यता बळावली आहे. दारुविक्रेत्याना रोखण्याचा प्रयत्न केला तर ते जिवे मारण्याच्या धमक्या ...
२०१७ मध्ये वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता आली. त्यापूर्वी काँग्रेसचीच सत्ता राहिली आहे. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर जिल्हा परिषदेमध्येही सत्तांतरण झाले. त्यामुळे काँग्रेसच्या एक गट भाजपच्या खेम्यात गे ...
मेळाव्याचे उद्घाटन दामिनी पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक मेघाली गावंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. लता मोहता, उद्योजक अॅड. शाईन शेख, रूपाली मिटकर, अॅड. कल्पना बोरेकर, रूपाली हिवसे प्रामुख्याने उपस्थित होत्या. मेघाली गावंडे यांनी वाढत्या सायबर गु ...
बी.एल.ओ. च्या कामाकरिता शाळेच्या कामकाजातून तात्पुरती सूट मिळत असली तरी शिक्षकांचे अभ्यासक्रम बी.एल.ओ. च्या कामामुळे पूर्ण होत नाही. त्यासाठी दुसरी पर्यायी व्यवस्था शालेयस्तरावर केली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परि ...
मानवाला शुद्ध ऑक्सिजन पुरविण्यासोबतच वृक्ष पर्यावरणात मोलाची भूमिका बजावतात. जिल्ह्याच्या चहूबाजूने मोठी वनसंपदा आहे. मात्र, मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या जीवघेण्या विकासकामांमुळे वनसंपदेवरच घाला घातला जात आहे. बुटीबोरी-तुळजापूर मार्गाचे सिमेंट ...
जल, जंगल, जमिनीवर समुदायाच्या सहभागाने टिकाऊ उपजिविका सुनिश्चित करणे, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हिसेंपासून मुक्ती, शोषण मुक्ती, शांती आधारित विश्व निर्मिती, समानता व न्याय, पर्यावरणाचे संरक्षण व सुरक्षा, रासायनिक खत, प्लास्टिक व कार्बन उत्सर्जन करणाऱ्या ...