आश्रम परिसरालगतच्या नयी तालिम समिती परिसरातील घंटी घरापासून सकाळी रामधून गात प्रभातफेरी काढण्यात आली. आश्रमातील स्मारकांना वळसा घालून बापू कुटी प्रांगणात सर्वधर्म प्रार्थना झाली. त्यानंतर सकाळी ६ वाजतापासून अखंड सूत्रयज्ञाला सुरुवात झाली. आश्रमातील ज ...
जगातील विद्यापीठात गांधीजींवर अभ्यास केला जात आहे. पुतळे उभारण्यात आलेले आहे. बराक ओबामा म्हणतात ‘मी गांधीजीमुळे अमेरिकेचा अध्यक्ष बनलो’ तर नेल्सन मंडेला गांधीजींचे नाव घेतात पण; त्याच गांधीजींना त्यांच्याच देशात तिरस्कार मिळत आहे. नरेंद्र मोदी ज्या ...
मुंबई येथील हास्य कलाकार रियाज इंडियन, देवळीच्या नगराध्यक्ष सुचिता मडावी, नाना पहाडे, अॅड. विजयसिंह ठाकूर, इमरान राही, अनुप कपूर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी एहसान कुरेशी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इमरान राही तर संचालन म ...
वर्ध्याच्या धोत्रा (रेल्वे) येथील परमहंस कृष्णगिरी महाराज विश्वशांतीधाम येथे भागवत सप्ताहानिमित्त आयोजित रुख्मिणी स्वयंवर सोहळ्यात राऊत आणि भोयर कुटुंबातील विवाह सोहळा पार पडला. कृष्णगिरी परिवाराच्या एका निर्णयाने कर्जबाजारी होणारे दोन्ही शेतकरी कुटु ...
देशातील नागरिकत्व कायदा रद्द करण्याच्या मागणीकरिता बहुजन क्रांती मोर्चाने देशभरात आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची सुरुवात २० डिसेंबरपासून झाली असून पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ८ जानेवारीला जिल्हास्तरावर ...
आंदोलनकर्त्यांनी निवेदनातून नागरिकता संशोधन विधेयक वर राष्ट्रपतीच्या सह्या झाल्याने त्याचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे. हा नवा कायदा भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. कलम १४ आणि १५ हा भारतीय घटनेचा आत्मा आहे. शासनाने त्या आत्म्यावर घाला घातला आहे. ह ...
कारंजा नगरपंचायतच्यावतीने कस्तुरबा विद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवसीय राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अमर काळे तर प्रमुख अतिथी म्हणू ...
येथील धाम नदी पात्रात गावाच्याविरुद्ध दिशेवरील काठावर कुठलीही परवानगी न घेता उत्खन्न केले जात असल्याची माहिती काही सुजान नागरिकांनी विजय तपासे यांना दिली. त्यांनी ही माहिती तातडीने सरपंच शालिनी आदमन, पं.स. सदस्य प्रमोद लाडे यांच्यासह तहसीलदार डुडुलकर ...
बैठकीत वर्धा जिल्ह्याच्या वर्ष २०२०-२१ च्या प्रारुप आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. जिल्हा नियोजन समिती वर्धा यांनी सादर केलेल्या आराखड्यावर बोलताना अर्थमंत्री म्हणाले, सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ११०.७६ कोटींची मर्यादा निश्चित केली आहे. मात्र, ग्र ...
खासगी तसेच शासकीय स्तरावरील कोणतेही कार्य गांधी विचाराचा आधार घेत करायला हवे. कारण विश्वातील प्रश्नाचे उत्तर हे गांधी विचारामध्येच आहे. प्रत्येक कार्याचे नियोजन हे गांधी विचारातून झाल्यास सर्वदूर समतुल्य विकास साधल्या जाईल, असे विचार जिल्हाधिकारी विव ...