जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रारंभी केंद्र, बीट व तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव घेण्यात आला. त्यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांकरिता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड् ...
शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसाला १२ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा यासह उभ्या पिकांची नासाडी करणाºया वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या दोन प्रमुख मागणींसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान अधिकार अभियानच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात ...
पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाकडून बोअरवेल, नळयोजना दुरुस्ती, बोअर दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळयोजना, खासगी विहिरींचे अधिग्रहण, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, टँकर-बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, नव्याने विंधन विहिरी घेणे आदी उपाययोजना राबविल्या जा ...
कचऱ्याचे येथील अवस्था पाहता भाजी बाजार कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर भरतो की काय, असा उपरोधिक सवाल नागरिकांतून केला जात असून बाजार समिती प्रशासनाच्या जाणिवा मात्र, बोथट झाल्या आहेत. महात्मा फुले भाजी मार्केट असे नाव असलेला शहरातील मुख्य भाजी बाजार बजाज चौक प ...
परीक्षा काळात गैरप्रकार होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार उपाययोजना करण्यात येत आहे. कॉपीमुक्त परीक्षा राबविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात भरारी पथक तयार करण्यात आल ...
सात दिवसाचा आठवडा असतानाही शासकीय कामाकरिता नागरिकांना उंबरठे झिजवावे लागतात. अशा स्थितीत राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. यात कामकाजाच्या वेळेत ४५ मिनिटांनी वाढ करण्यात आली आहे. सकाळी ९.३० वाजता कार्यालय उघडल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजतापर ...
९.४५ वाजता सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी कार्यालयात येणे अपेक्षीत होते. मात्र, अपवाद वगळता एकाही कार्यालयात या वेळेत अधिकारी व कर्मचारी पोहोचले नाही. त्यांच्यापूर्वी लोकमतचे प्रतिनिधी कार्यालयात पोहोचल्याचे दिसून येताच अधिकारी व कर्मचाºयांची चांगलीच धा ...
या नदीपात्राला वाळूचोरांनी लक्ष्य केले आहे. रात्री-अपरात्री चोरट्यांकडून वाळूचा वारेमाप उपसा केला जात आहे, विशेष म्हणजे, वाळूचोरांनीच वाळूच्या वाहतुकीकरिता छुपे रस्तेदेखील तयार केले आहेत. वायगाव ते शिरसगाव (धनाढ्य) या मार्गादरम्यान गवळीबाबा मंदिराजवळ ...
शासनाने प्रायोगित तत्त्वावर कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर करीत वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्याच्या लोणी आणि कारंजा (घा.) तालुक्याच्या येणगाव अशा दोन गावातील १६६ शेतकऱ्यांची नावे जाहीर केली. यापैकी १५४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले असून ८ शेतकºयां ...
दाबीर शेख हे वीस वर्षापूर्वी मोठ्या भावासोबत कारंजा शहरात आला. कुटुंबासोबत राहत असताना त्याने आपला वडिलोपार्जीत पंक्चर दुरुस्तीचा व्यवसाय सुरु केला. या दरम्यान कारंजा नगरपंचायतच्यावतीने सुरु केलेल्या स्वच्छता मोहिम व वृक्षारोपण अभियानाचे त्याने बारका ...