बोर नदीपात्रात याआधीही महाप्रसादातील शिळे अन्न टाकण्यात आले होते. त्या अन्नावर ताव मारल्याने अनेक जनावरांना विषबाधा होऊन आपला जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी पोलिसांत अनेकांवर गुन्हा देखील दाखल झाला होता. मात्र असे असले तरी लोक त्या घटनेपासून काडीचा ...
वर्धा-हिंगणघाट मार्गाचे त्रिनेवा कंत्राटदार कंपनीमार्फत रुंदीकरण केले जात आहे. रस्ता मजबुतीकरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. मात्र, विकासाचा समतोल साधताना शेतकºयांच्या अडचणी लक्षात घेण्यात आल्या नाही. वर्धा-हिंगणघाट मार्गालगत शेकडोवर शेतकऱ्यांच्या शेती ...
स्क्रॅपमधून गांधीजींचा ३० फुटांचा पूर्णाकृती पुतळा निर्माणाचे काम मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्चे विद्यार्थी प्रा. विजय बोंदल आणि प्रा.विजय सपकाळ यांच्या मार्गदर्शनात होत आहे. ...
समृद्धी महामार्गाचा कंत्राट मिळालेल्या अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने आपल्या सहकंत्राटदाराला हाताशी घेऊन सेलू तालुक्यातील कोटंबा शिवारातील सर्व्हे क्रमांक २०६ मध्ये कुठलीही परवानगी न घेता डेरेदार वृक्षाची कत्तल आणि मनमर्जीने उत्खनन केल्याची बाब उ ...
अनेक घरांतून टेलिफोन हद्दपार झालेत. मात्र, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये आजही दूरध्वनीचा वापर केला जात आहे. मात्र, देयक पुरविण्यात स्थानिक बीएसएनल प्रशासनाकडून कमालीचा निष्काळजीपणा केला जात आहे. परिणामी, ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्र ...
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एम.एच.३२ ए.एच. ६५०७ क्रमांकाची कार बजाज चौकाकडे जात होती. यादरम्यान ठाकरे मार्केट परिसरातील हॉटेल रामाकृष्णासमोर विरुद्ध दिशेने जाणारी भरधाव दुचाकी कारवर धडकली. या अपघातानंतर दुचाकीवरील दोन युवकांनी कारवार दगडफेक केल्यान ...
शिववैभव सभागृहाच्या मागे असलेल्या हनुमान मंदिर आणि सभोवताल असलेल्या डेरेदार वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी स्व.भाऊसाहेब देशमुख, स्व.विलास मिसाळ, स्व.देवराव जोत, स्व. निंबलवारजी यांनी मेहनत घेतली. त्यांचे साक्षीदार असलेले भानुदास इंगोले, बबन हुकूम यांनी ...
यवतमाळ जिल्ह्यातून वर्ध्यात दारू आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीसांनी नाकाबंदी केली असता एम.एच.३२ ए.एच.६४९५ क्रमांकाची चारचाकी भरधाव येताना दिसली. पोलिसांनी कारचालकास हात देत कार थांबविली. पोलिसांना पाहताच कारमधील मोनू नामक युवकाने तेथून प ...
आर्वी ते वर्धा या मार्गाचे बांधकाम कासवगतीने सुरु असल्याने याचा परिसरातील अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या बांधकामामुळे वर्धा ते मदना ही बसफेरी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा इतर गावांशी संपर्क तुटला असून मिळेल त्या ...
मार्च महिना सुरु झाला असून या महिन्याभरात १ हजार ७९ शौचालयांचे बांधकाम पूर्ण करावयाचे आहे. या दिवसात ते होईल की नाही, ही शंकाच आहे. त्यामुळे या तालुक्यात घर तिथे शौचालयाचा फज्जाच उडाला आहे. शासनाने अनुदान उपलब्ध करून दिले असून याकरिता १२ हजार रूपये प ...