केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केलेली एन.पी.एस पेन्शन योजना बंद करून सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी शासनासोबत लढा सुरुआहे. तरीही शासनाला अद्याप जाग आली नसल्याने गुुरुवारी राज्य कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी ...
आपल्याकडी हाफ बॉडी ट्रक केव्हाचाच कालबाह्य झाला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र ट्रॅक्टर, ट्रक किंवा डंपरच्याच सहाय्याने गौणखनिजाची वाहतूक केली जाते. गौणखनिजाची अवैध वाहतूक करताना अधिकाऱ्यांनी ट्रक पकडल्यास दंडात्मक कारवाईदरम्यान तो हाफ बॉडी आहे की, फुल ...
महात्मा गांधीजींमुळे वर्धा जिल्ह्याला ओळख मिळाली. गांधीजी आणि विनोबांचे विचार देश-विदेशात प्रसारीत होत आहे. गांधीजींच्या नावावर स्थापित विश्वविद्यालयातून देश-विदेशातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे विचार जागतिक स्तरावर जात आहे. महात्मा गांधीजींमुळे ...
ग्रामीण भागाचा विकास व्हावा या हेतूने नागपूर-औरंगाबाद हा ३८६ कि.मी. चा द्रुतगती मार्ग तयार करण्यात आला. शिवाय हैदराबाद-भोपाल या राष्ट्रीय महामार्गामुळे अनेक गावे मोठ्या शहरांशी जोडली जाणार आहेत. तर भद्रावती-पुलगाव-आमला ही महत्त्वाची केंद्र जोडली जाणा ...
इंटरनेटच्या युगात कार्यालयाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी याकरिता सर्व शासकीय कार्यालयांप्रमाणे जिल्हा परिषद कार्यालयाचे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. मात्र, या संकेतस्थळावर माहिती अपडेट करण्याचा विसर कर्मचाऱ्यांना पडल्याचे दिसून येत आहे. हे स ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कुठलाही जाती अथवा धर्मभेद न जोपासता गुण आणि कर्तृत्वावर प्रजेतील सर्वांना समान संधी दिली. सर्वच रयतेला पोटच्या पोराप्रमाणे जपले, म्हणूनच छत्रपती शिवरायांचे राज्य हे खरे लोक कल्याणकारी राज्य होते, असे मत प्रसिद ...
हिंगणघाट येथे १ लाख २५ हजार क्विंटल, देवळी १ लाख ५२ हजार ३०० क्विंटल, वायगाव येथे ५० हजार क्विंटल, खरांगणा येथे ५ हजार क्विंटल, रोहणा येथे ४० हजार क्विंटल, सेलू येथे ४५ हजार क्विंटल तर सिंदी (रेल्वे) येथे ३० हजार व समुद्रपूर येथे ६२ हजार ५०० क्विंटल ...