पूर्वी पोलिसांकडून परवानगी आणा त्यानंतरच गव्हाची मळणी करण्यासाठी यंत्र शेतात नेल्या जाईल, असे उत्तर सध्या हार्वेस्टर चालकांकडून दिल्या जात असल्याने गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तालुक्यातील बहूतांश शेतकऱ्यांनी गव्हाची कापणी केली आहे. ...
संचार बंदीच्या काळात भाजीपाला व दुध विक्रीचे केंद्र सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत तर किराणा व धान्याची दुकाने सकाळी ७ ते २ पर्यंत आणि औषधीची दुकाने २४ तास सुरू राहणार आहेत. तर पेट्रोलपंप सकाळी ७ ते दुपारी ५ याच वेळेत सुरू राहणार आहेत. लॉक डाऊनच्या काळा ...
सुवर्णालंकार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, कपडे, मिठाई आदी दुकानांसह सध्या विविध बाजारपेठा ओस पडलेल्या आहेत. कोरोनामुळे शुभ मुहूर्तावर नव्या वस्तूंची खरेदीही करता येणार नाही. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या द ...
कोरोना हे देशावर आलेले संकट असले तरी आपण सारे आरोग्य क्षेत्रातले लढवय्ये असल्यामुळे भयभीत होण्याचे कारण नाही. आरोग्यावरील या संकटाशी लढण्यास सावंगी रुग्णालयाची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून राष्ट्रीय कर्तव्य म्हणून डॉक्टरांपासून नर्स आणि वॉडर् बॉयपर्यंत ...
जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी काढलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सुविधांतर्गत जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहणार आहे. या सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर एकेक मीटरचे चुन्याने चौकोण तयार करायचे आहे. त्या एका बॉक्समध्ये एका व्यक्तीला उभ करुन क्र ...
आतापर्यंत आरोग्य विभागाकडून तीन टप्प्यात नऊ जणांचे रक्तासह घशातील द्रवाचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचाच अहवाल निगेटिव्ह आला आहे. पण, अजुनही कोरोनाचे संकट कायम असून नागरिकांनी बेजबाबदारपणे न वागता काळजी घेणे हाच त्यावर उपाय आह ...
सेवाग्राम येथील मेडिकल चौक परिसरापासून वर्धेकडे जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा कडूनिंबाची आणि अन्य जातींची मोठी वृक्ष आहेत. गेल्या काही वर्षांपासून ही वृक्ष कुठलाही स्वार्थ न ठेवता मानवासह जिवजंतुंना प्राणवायू देत आहेत. या वृक्षांमुळे या मार्गाच्या सौदर्य ...
कोरोना आजाराचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात दरदिवशी कोरोना विषाणूबाधितांची संख्या वाढतीवर आहे. शासनाच्या वतीने यावर आळा घालण्याकरिता कठोर पावले उचलण्यात येत आहे. नागरिकांचेही याला सहकार्य मिळत आहे. परंतु, दारूविक्रेते याला अपवाद ठरत असल्याचे द ...
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असताना ग्रामीण भागातदेखील सर्वसामान्य शेतकऱ्यांसह मजूरवर्गाने कोरोनाची धास्ती घेतली आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालये व आठवडी बाज ...