परिसरात झालेल्या दमदार पावसाने आलेल्या पुरात डिगडोह ते देवळीकडे जाणारा डांबरी रस्ता खचून गेला. तब्बल १५ दिवसांचा कालावधी उलटला पण, रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बैलबंडी नेणेही शक्य होत असून संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. डिगडोह येथील ...
विदर्भातील अकराही जिल्ह्याचा इतिहास ८ खंडात समाविष्ट केला जात आहे. यात वर्धा जिल्ह्याचा सांस्कृतिक इतिहास लिहिण्याची जबाबदारी अभ्यासक डॉ. राजेंद्र मुंढे यांच्यावर संपादक मंडळाने सोपविली आहे. ...
मागील १०९ दिवसांपासून प्रवाशी वाहनांची चाके जागेवरच रुतून आहे. आजही ऑटोचालकांची परिस्थिती जैसे थेच आहे. हाताला काम नसल्याने त्यांच्या मिळकतीवरही फरक पडला. पण, घरखर्च मात्र, सुरू असल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. त्यांच्या जवळील पैसे आता संपले आहे ...
गावातीलच शेख अलताप याने विवाहितेवर भरदिवसा चौकात चाकूने वार करीत तरुणीची हत्या केली. या घटनेचे गावासह देशात तीव्र पडसाद उमटले. या गंभीर बाबीची दखल घेत आरोपी शेख अलताप याला फाशीची शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून या खटल्यात अॅड. उज् ...
शहरातील श्रीराम वॉर्डात भाच्याकडे राहणाऱ्या ७८ वर्षीय व्यक्तीला ३ जुलै रोजी अर्धांगवायुचा झटका आला. अशातच ५ जुलैला घरीच पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. लागलीच त्यांना येथील खाजगी रुग्णालयात नेले. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपजिल्हा रुग्ण ...
आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ खºया लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा असे प्रतिपादन ना. प्राजक्त तनपुरे यांनी केले. स्थानिक जिल्हा परिषदेच्या सभागृहात अमरावती आणि नागपूर या दोन्ही विभागाती ...
आधीच दर नियंत्रणात ठेवले असते तर आता माजी ऊर्जामंत्र्यांसह भाजपाला भीक मांगो आंदोलन करण्याची गरज पडली नसती, असे मत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रपरिषदेत माध्यम प्रतिनिंधीच्या प्रश्नांना उत्तर देताना व्यक्त केले. ...
आष्टी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादाराव ढोले यांची दुचाकी काही दिवसांपूर्वी चोरी गेली होती. ती दुचाकी गजानन सलामे याने चोरल्याचा संशय होता. मृत गजानन सलामे हा दारू पिण्याच्या सवयीचा होता. रविवारी तो गावात एका म्हशीवर अतिप्रसंग करताना दिसून ...
जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत एकूण ४८ कोरोना बाधितांची नोंद घेतली आहे. त्यापैकी कोरोनाची लागण झालेले १९ व्यक्ती हे वर्धा जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या चार व्यक्तींपैकी तीन व्यक्ती हे वर्धा जिल्ह्याबाहेरील आहेत. ...
शहरात साठपेक्षा अधिक तर संपूर्ण जिल्ह्यात शेकडोवर शासनाची शासकीय कार्यालये आहेत. अनेक शासकीय विभागाच्या स्वतंत्र इमारती असून प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीतून कामकाज चालते. जिल्हाधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील ...