मागील काही दिवसांपासून दमदार पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना होती. अशातच शनिवारी रात्री जिल्ह्यातील आठही तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अंकुरलेल्या सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. ...
शहरातील धंतोलीस्थित भाजपा जिल्हा कार्यालयातील या सोहळ्याला ५० पेक्षा अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र जमले होते. याची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ जिल्हा कार्यालयात दाखल झाले. पोलिस आल्याची माहिती सत्कारमूर्तीसह पदाधिकारी व कार्यकर्त ...
कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त भागातील वीज वितरण विभागाची दुरुस्तीची कामे करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातून २० कर्मचारी गेले होते. परतल्यानंतर त्यातील तीन कर्मचारी शनिवारी कोरोना बाधित निघाल्यावर उर्वरित कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ...
जून महिन्याच्या सुरुवातीला ११ मोठे मध्यम प्रकल्पांमध्ये ४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता तर ६ प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली होती. तर २० लघू प्रकल्पांपैकी आठ प्रकल्प कोरडेठाक पडले होते. जून महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. एक जून ते आतापर्यंत १९४ ...
देऊरवाडा येथील पोलीस तपासणी नाक्यावर फौजदार तावडे आणि त्यांचे पथक कार्यरत आहे. त्यामुळे देउरवाडा आणि तळेगांव पोलिसांची अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेली चेकपोस्टची सात जिल्ह्याच्या पार ख्याती पोहचली आहे. कारण या ठिकाणी असलेले पोलीस कर्मचारी, अधिकारी ...
वर्धा शहराचा हरित भाग म्हणून ओळख असलेल्या एमगिरी आणि मगनवाडी भागात मागील अनेक वर्षांपासून सायंकाळच्या सुमारास लाखो पोपट मुक्कामी यायचे. सध्या मुक्कामी येणाºया पोपटांची संख्या रोडावली असून त्याला विकासाच्या नावाखाली करण्यात आलेली अवैध वृक्षतोड जबाबदार ...
महावितरणचे कर्मचारी बुधवारी परतल्यावर त्यातील सात कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. शनिवारी त्यापैकी तीन कर्मचाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर चौघांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहे. हे कोरोना बाधित कर्मचारी, आंजी (मोठी), पिपरी (मेघे) ...
हिंगणघाट पंचायत समितीतील कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ईगल सिड्स बायोटेक लिमिटेडवर हिंगणघाट पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२० सह बियाणे कायदा १९६६ कलम ६ बी, ७ बी बियाणे नियम १९६८ चे कलम ३४ ए (२) अन्वये गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. बोगस बियाण्यां ...
यंदा गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभर संचारबंदी जारी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक नववधूंना यंदा गुरूपौर्णिमेला आपल्या माहेरी येता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ...