शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा कार्यकाळ संपलेल्या आणि प्रशासक म्हणून शासकीय अधिकारी नियुक्त असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे सद्यास्थितीत शक्य नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर ...
राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र व दिल्ली सरकार यांच्या सयुंक्त सहकार्याने केलेल्या प्राथमिक अँटीबॉडी सिरो सर्वेनुसार कोरोनाची घातकता आणि मृत्यूदर खुपच कमी असल्याचा निष्कर्ष निघाल्याने न्यायवैद्यक तज्ज्ञांचे मत खरे ठरताना दिसत आहे. ...
अनेक वर्षांपासून सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देण्याची इच्छा होती. आजच्या वर्धा दौऱ्यात ती इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केले. ...
देवळी नगरपरिषद अंतर्गत गेल्या २५ ते ३० वर्षांपासून अतिक्रमन नियमाकुल करणे प्रलंबीत होते, आज त्यांना हक्काची जागा प्राप्त झाल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे काम करण्यास मोकळे झाले आहे, तसेच देवळी अंतर्गत अनेक नागरिकांचे अतिक्रमन नियमाक ...
सावंगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर आलेला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तशी सूचना शासकीय यंत्रणेला मिळताच शनिवारी रात्री ११ वाजता ठाणेदार, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची चमू गावात पोहोचली व पहाटेपर्यंत बाधित रुग्णाच्या घरासभोवतालचा परिसर सील ...
बाधित रुग्णांमध्ये वर्धा शहरातील गांधीनगर मधील ४ रुग्ण आहेत. यात ४० व २२ वर्षीय पुरुष आणि ४५ आणि २९ वर्षीय महिला तसेच बालाजी वॉर्डमधील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आर्वी मधील एक पुरुष ६७ वर्षे, एक २२ वर्षीय युवती, निमगाव येथील ७५ वर्षीय पुरुष आणि स ...
शेतकरी ज्ञानेश्वर गौळकर यांची सुकळी (बाई) येथे ०.५३ हेक्टर शेती आहे. ही शेती वडिलोपार्जित असून हे क्षेत्र सद्यस्थितीत सामायिक वारसदार म्हणून धनराज गौळकर, ज्ञानेश्वर भाऊराव गौळकर, लिला भाऊराव गौळकर, बेबी विनोद वडतकर यांची नावे आहेत. त्यांच्या शेतीवर स ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचे विचार आजही पे्ररणादायक आहेत. मात्र, त्यांचे विचार जपणारे कमी आहेत, अशी खंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली. ...
जिल्ह्यातील शेतकरी कापूस, सोयाबीन, तूर हे मुख्य पीक घेतात. मागील वर्षी खरीप हंगामात २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टरवर कपाशी, २ लाख ७ हजार २२७ हेक्टरवर सोयाबीन आणि ६० हजार १३२ हेक्टवर तुरीची लागवड झाली होती. मागील वर्षी जिल्ह्यात नेमका किती कापूस होईल याचा क ...
प्राधिकरणाने रुग्णवाहिकेचे दराबाबत निरीक्षण करुन अहवाल सभेत मांडावा असे ठरविण्यात आले. सभेतील ठरावानुसार जिल्हयातील रुग्णवाहिकांचे योग्य दर ठरविण्याकरीता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी यवतमाळ, गोंदिया व चंद्रपूर या जिल्ह्यातील रुग्णवाहिकेचा भाड ...