सारीच्या सर्वेक्षणाचे काम १५ दिवसाचे आहे असे सांगण्यात आले. परंतु, २० दिवस उलटूनही सर्वेक्षणाचे काम सुरूच आहे. सर्वेक्षणाच्या कामात लावलेल्या शिक्षकांना प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. वास्तविक पाहता या सर्वेक्षणाच ...
शोध, निदान आणि उपचार या संकल्पनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कोरोना मृत्यूचा आगामी धोका टाळला जाऊ शकतो. शिवाय अनेक रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यातही मदत मिळेल. मागील काही महिन्यांपासून थ्री टी या संकल्पनेवर काम होत असल्याने वर्धा ...
बैठकीला उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक मोहन सुटे, मुख्याधिकारी विद्याधर अंधारे, डॉ नंदकिशोर कोल्हे, नायब तहसीलदार विनायक मगर यांची उपस्थिती होती. कोविडच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यां ...
पावसाळ्याला सुरुवात होताच शहरातील विविध रस्त्यांवर आणि विविध भागात ठाण मांडून बसतात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला असून असुरक्षित झाली आहे. बहुतांशवेळी या जनावरांत टकराही होतात. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे. मानस मंदिर परिसरात दहा-बारा मो ...
विक्रमशीलानगर झोनअंतर्गत मलनिस्सारण योजना प्रस्तावित आहे. या मलनिस्सारण योजनेची पाईपलाईन उपरोक्त रस्त्यानेच मंजूर आहे. मलनिस्सारणाचे काम ज्या भागात करायचे आहे, त्या भागात दुसरे कोणतेच काम करू नये, असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. तरीही पालिकेच्या पाणीपु ...
शुभम राजेश्वर दांडेकर, रा. सेलू असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे पवनार शिवारात दोन एकर शेती आहे. येथे त्याने गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ‘ड्रॅगन फ्रुट’ या विदेशी फळझाडांची लागवड केली. एका एजंन्सीच्या माध्यमातून मध्यअमेरिका व वियतनाम या देशा ...
कविवर्य विंदा करंदीकर यांच्या ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याचे घेत जावे...घेता-घेता घेणाऱ्याने, देणाऱ्याचे हातच घ्यावे’ या दोन ओळींनी निसर्गाने आतापर्यंत केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची मनोवृत्ती निर्माण होते. विकासाच्या झंझावातात कोणत्याही मोबदल्य ...
गाईच्या दुधाला २७ रुपये ५० पैसे, म्हशीच्या दुधाला ३४ रुपये दर मिळणे आवश्यक असताना कमी भावात दुधाची खरेदी केली जात आहे. खासगी सहकारी व शासकीय दूध संघाने भावात कपात करण्याचे धोरण अंगीकारले आहे. त्यातच दूध पावडरचे भाव प्रतिकिलोमागे कमी झाल्याने दुधाचे भ ...
सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळत असताना वर्धा जिल्ह्याने सुरूवातीला ५० दिवस कोरोनाला जिल्ह्यात दाखल होऊ दिले नाही. कोविडला प्रतिसाद या गटात वर्धा जिल्हा अव्वल ठरल्याने स्कोच अवार्ड जिल्ह्याला मिळाला आहे. ...