शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नवे शैक्षणिक धोरण नवा भारताचा पाया ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

शिक्षणमंत्री पोखरियाल म्हणाले की, आमचे शिक्षक हेच भारत गौरव पुढे घेऊन शकतात. वर्धा एक साधनेची धरती आहे. महात्मा गांधीजींनी सेवाग्राम येथे राहून आपले अनेक कार्यक्रम राबविले. सत्य, अहिंसा आणि प्रेम हा संदेश संपूर्ण जगाला देण्याचे काम त्यांनी केले. येथील विद्यार्थी गांधी योद्धा म्हणून जगात सत्य, अहिंसा, शांतता, आत्मीयता,सौहार्द आणि संस्कृती यांचे प्रसारक झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी ऑनलाईनच्या माध्यामातून व्यक्त केली.

ठळक मुद्देरमेश पोखरियाल : आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठात ऑनलाईन संकुलाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवीन शैक्षणिक धोरण हे नव भारताच्या निर्मितीचा पाया ठरणार आहे. या धोरणामध्ये महात्मा गांधीजी यांच्या नई तालीमला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी साकेत संकुलाच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यादरम्यान केले.हबीब तनवीर सभागृहात आयोजित ऑनलाईन लोकार्पण सोहळ्याला कुलगुरु प्रा. रजनीश कुमार शुक्ल, खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, प्रकुलगुरु प्रा. हनुमानप्रसाद शुक्ल, प्रा. चंद्रकांत रागीट, कुलसचिव कादर नवाज खान, नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे यांची उपस्थिती होती.यावेळी ५६ निवासस्थान असलेल्या साकेत संकुलाचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. साहित्य विद्यापीठाच्या अधिष्ठाता प्रा. प्रिती सागर यांनी साकेत वैभव आणि बौद्ध ग्रंथ सुत्तपिटकमधील मज्झिम निकाय यांचे वाचन केले.शिक्षणमंत्री पोखरियाल म्हणाले की, आमचे शिक्षक हेच भारत गौरव पुढे घेऊन शकतात. वर्धा एक साधनेची धरती आहे. महात्मा गांधीजींनी सेवाग्राम येथे राहून आपले अनेक कार्यक्रम राबविले. सत्य, अहिंसा आणि प्रेम हा संदेश संपूर्ण जगाला देण्याचे काम त्यांनी केले. येथील विद्यार्थी गांधी योद्धा म्हणून जगात सत्य, अहिंसा, शांतता, आत्मीयता,सौहार्द आणि संस्कृती यांचे प्रसारक झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी ऑनलाईनच्या माध्यामातून व्यक्त केली.कुलगुरु प्रा. रजनीशकुमार शुक्ल यांनी हिंदी विश्वविद्यालय हिंदी माध्यमातून सर्व भारतीय भाषांमध्ये संशोधन आणि अनुवाद करण्यात महत्वाची भूमिका पार पाडेल, असे ते म्हणाले. यावेळी कोरोना संकटात वर्धा जिल्हा सुरक्षित असून त्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांचे कौतुकही करण्यात आले. येत्या पाच सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी वर्ध्यातून शिक्षण घेऊन विदेशात गेलेल्या विदेशी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती प्रा. शुक्ल यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमीत कमी उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला असून विश्वविद्यालयातील शिक्षक व विद्याथ्यांसह आदींसाठी यूट्यूब, चॅनलवर लोकार्पण कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. संचालन कुलसचिव कादर नवाज खान यांनी केले. आभार प्रकुलगुरु प्रा. हनुमान प्रसाद शुक्ल यांनी मानले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस