शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा पथदिवे सुरू

By admin | Updated: August 6, 2015 00:33 IST

शहरातील मध्यवस्ती व मुख्य मार्गावरील पथदिवे बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होते. हे पथदिवे दिवसाढवळ्या सुरू असल्याने वीजेचा यातून अपव्यय होत होता.

वर्धा : शहरातील मध्यवस्ती व मुख्य मार्गावरील पथदिवे बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होते. हे पथदिवे दिवसाढवळ्या सुरू असल्याने वीजेचा यातून अपव्यय होत होता. मात्र याकडे संबंधित विभागाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. यातील उर्वरित पथदिवे दिवसभर सुरू असल्याने नागरिकांत विविध चर्चांना उधाण आले होते. पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे शहर तसेच परिसरातील ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. त्यामुळे काही नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. यातही शहरातील मुख्य मार्ग तसेच मध्यवस्तीतील पथदिवे दिवसाही सुरू असल्याने याबाबत संताप व्यक्त करण्यात आला. एरवी सकाळी ७ वाजताच्यापूर्वी सर्व पथदिवे बंद केले जातात. मात्र मुख्य मार्गावरील मंगळवारी सायंकाळपासून सुरू असलेले हे पथदिवे बुधवारी दुपारपर्यंत सुरूच असल्याने विजेचा अपव्यय झाला.(स्थानिक प्रतिनिधी)