मॉन्सून संपण्याच्या वाटेवर आहे आणि यातच वन्य प्रेमींसाठी एक आनंदाची बाब आहे.. कारण पावसाळयात साधारणतः ३ महिने जंगलातील कोर झोन टुरिस्ट करीता बंद असतात.. तर बफर झोन मधूनच प्रवेश करता येतं.. मात्र ३ महिन्यांच्या प्रतिक्षे नंतर अखेर जंगलातील कोर झोन चे ...
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या वाघाची दहशत आहे. वाघ कधी येईल आणि जीव घेईल हे सांगता येत नसल्याची परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झालीय. फक्त जंगलाशेजारी किंवा ग्रामीण भागांमध्येच नाही, तर चक्क शहरांमध्येही वाघाची डरकाळी ऐकू येऊ लागलीय. इतकंच नाही ...