तालुक्यातील अनेक गावांमध्ये जंगलदृश परिस्थिती असल्याने या ठिकाणी जंगलात राहणारे पशू-पक्षी वास्तव्य करतात. एप्रिल, मे, जून या महिन्याच्या टप्याटप्याने उष्णता वाढत जाते. ...
राजूरा (वाशिम) : येथून १५ किलोमिटर अंतरावर असलेल्या घनदाट जंगलाने व्यापलेल्या पांगराबंदी या गावालगतच्या शेतातील कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभाग व सामाजिक संस्थांच्या चमूने तब्बल सहा ते सात तास अथक परिश्रम घेतले. ...
तापत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत आटले असून वन्यजीव सैरभर झाले आहेत. पाण्याच्या शोधात प्राणी गावकुसात शिरत आहेत. हिंस्र प्राणी गावात शिरत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
वन्यजीव-प्राण्यांचा अभ्यास करणाऱ्या जळगाव येथील न्यू कॉन्झर्व्हर या सेवाभावी संस्थेचे चेअरमन व माजी मानद वन्यजीव रक्षक अभय प्र. उजागरे या दुर्मीळ झालेल्या रान गव्याबद्दल लिहिताहेत ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत... ...