Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या FOLLOW Weather, Latest Marathi News
उन्हाळ्यात फळबागा जगविण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान.. ...
वर्ध्यात काल सर्वाधिक तापमानाची नोंद, कमाल तापमानात १ ते ४ अंशांची वाढ ...
‘राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी,’ असे आवाहन हवामानशास्त्रज्ञांनी केले आहे. यंदा एप्रिल आणि मे महिन्यांत सर्वाधिक उष्णतेचा फटका हा मध्य भारतात आणि तेदेखील महाराष्ट्रात अधिक बसणार आहे. ...
दुष्काळ असूनही शासनाने उपाययोजना न केल्याने बागा जगविणे अवघड असल्याने शेतकरी फळबागांवर कुन्हाड फिरवत आहेत. ...
राज्यभरात तापमान मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिकांसोबत पशुधनावर देखील परिणाम होताना दिसून येत आहे. ...
गेल्या काही वर्षापासून तापमानवाढ आणि हवामान बदलाचा फटका शेती क्षेत्राला अधिक आहे. ...
इगतपुरी विभागीय कृषी संशोधनाच्या माध्यमातून पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला देण्यात आला आहे. ...
संपूर्ण एप्रिल महिन्यात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. ...