राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यातील प्रमुख धरणांमधील गाळ व वाळू प्रायोगिक तत्वावर काढून शेतकऱ्यांना मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ...
धुळे जिल्ह्यात यावर्षी तापमानाचा पारा विक्रमी स्तरावर पोहोचल्याने प्रकल्पांमधील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पाचा जलसाठा आता केवळ ३२ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. ...
वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार दि. १५ मे रोजी जळगाव जिल्ह्याच्या अंजनी धरणातून पिण्याचे सिंचन आवर्तन सोडण्यात येणार आहे. ...