'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी
Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Water, Latest Marathi News
Pune district water shortage : डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधून शेतीला पाणीपुरवठा केला जात होता. ...
वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी घटली आहे. बोअरवेल, विहिरी कोरड्या पडत असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे. ही वाढती मागणी लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पुनद धरणातून नदीपात्रात १००० क्युसेकने पाणी आवर्तन सोडले असून, १५ दिवसांत ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ११५ टँकर्स सुरू; वाढत्या तापमानामुळे जलसाठे तळाला, मराठवाड्यात पाणीबाणी. ...
Pimpri-Chinchwad : पवना नदीतील रासायनिक पाण्यावरून सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर ...
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आवर्तनामुळे नदीकाठच्या विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. विशेषतः गिरणा नदीलगतच्या गावांमध्ये विहिरींना पुन्हा जीवदान मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
सर्वेक्षणाच्या आधारे संपूर्ण राज्यातील बेकायदेशीर बोअरवेल्सची यादी तयार करण्यात येणार आहे. ...
- पावसाळ्यात तुडुंब भरणारे जलस्रोत उन्हाळ्यात पूर्णपणे कोरडे पडत असल्याने दीर्घकालीन जलव्यवस्थापनाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. ...
Ujani Dam Water Level सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी जीवनदायी ठरलेले उजनी धरण यंदाही मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मृत साठ्यात गेले आहे. ...