शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अंजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी अवघ्या २४ तासांत शनिवारी दुपारी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान सोनवद गावापर्यंत पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
Marathwada Water Crisis : मराठवाड्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला, तरी पाणीटंचाईची समस्या कायम असल्याचे वास्तव पुन्हा समोर आले आहे. केंद्रीय जलवाटप लवादाच्या निर्णयामुळे मराठवाड्याला पडणाऱ्या पावसातील केवळ ५० टक्के पाणीच उपलब्ध होत असल्याचा ...
राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी तब्बल ४ हजार ११६ कोटी रुपयांच्या कामाचे वर्क ऑर्डर जारी करत प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला हिरवा कंदील दिला आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी ...
"नव्या करारासाठी लवकरात लवकर चर्चा सुरू व्हायला हवी. जोपर्यंत नवीन करार होत नाही, तोपर्यंत जुनाच करार लागू ठेवावा आणि भविष्यातील पाणीवाटप कराराला कोणत्याही ठराविक कालमर्यादा नसावी," असे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी म्हटले आहे. ...
राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यातील प्रमुख धरणांमधील गाळ व वाळू प्रायोगिक तत्वावर काढून शेतकऱ्यांना मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ...