एप्रिलमध्ये उष्णतेच्या तडाख्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले असतानाच वैशाख वणव्यात तीव्र उन्हामुळे तलावांतील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. महिनाभरात बीड जिल्ह्यातील तलावांमधील पाणीसाठा १६ टक्क्यांनी घसरला आहे. ...
नांदेड जिल्ह्याचा पारा ४२ अंशांच्या पलीकडे गेल्याने अंगाची लाहीलाही होत असली तरी, जलसाठ्यांच्या बाबतीत नांदेडकरांसाठी सुखावह चित्र समोर आले आहे. आभाळातून सूर्यदेव आग ओकत असताना जिल्ह्यातील १३ प्रमुख प्रकल्पांनी मात्र आपली 'पातळी' राखली असून, सध्या या ...
सध्या उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत आहेत. उच्चांकी तापमान नोंदले जात आहे. अशावेळी सरत्या पावसाळ्यात उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे तलावांमध्ये पाणी टिकले गेले. यामुळे पाणीसाठा स्थिर राहिला आणि बाष्पीभवन कमी होण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांमधून यामुळे ...
homemade fertilizer for chilli plant : how to use jaggery and besan for chilli plant growth : कुंडीतल्या रोपाला येतील हिरव्यागार मिरच्या करा गूळ - बेसनाचा भन्नाट उपाय... ...