वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार दि. १५ मे रोजी जळगाव जिल्ह्याच्या अंजनी धरणातून पिण्याचे सिंचन आवर्तन सोडण्यात येणार आहे. ...
सूर्याचा पारा दिवसेंदिवस चढत असून उन्हाच्या तीव्र झळांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वाढत्या उन्हामुळे जलसाठे झपाट्याने आटत असून, जीवनवाहिनी समजली जाणारी वैनगंगा नदी आता ठिकठिकाणी कोरडी पडू लागली आहे. ...
Maharashtra Dam Water Level : मे महिन्यातील कडक उन्हामुळे राज्यातील अनेक धरणांमधील पाण्याची पातळी धोकादायकरीत्या घसरू लागली आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील स्थिती सर्वाधिक चिंताजनक असून आगामी काळात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केल ...