सध्या उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत आहेत. उच्चांकी तापमान नोंदले जात आहे. अशावेळी सरत्या पावसाळ्यात उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे तलावांमध्ये पाणी टिकले गेले. यामुळे पाणीसाठा स्थिर राहिला आणि बाष्पीभवन कमी होण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांमधून यामुळे ...
homemade fertilizer for chilli plant : how to use jaggery and besan for chilli plant growth : कुंडीतल्या रोपाला येतील हिरव्यागार मिरच्या करा गूळ - बेसनाचा भन्नाट उपाय... ...
वांग-मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात पाटण आणि कराड तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. शिवाय सांगली जिल्ह्यातील गावांना या पाण्याचा शेती आणि पिण्यासाठी लाभ होत आहे. ...
वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी घटली आहे. बोअरवेल, विहिरी कोरड्या पडत असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे. ही वाढती मागणी लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पुनद धरणातून नदीपात्रात १००० क्युसेकने पाणी आवर्तन सोडले असून, १५ दिवसांत ...