आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
वाढत्या उन्हामुळे निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून, सध्या धरणात ३९.७७ टक्के जिवंत जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
Health Tips: किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्यांनी आणि तो होऊ नये म्हणून सगळ्यांनीच या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे...(drinking more water can really prevent kidney stone?) ...
how to use buttermilk for curry leaves plant growth : buttermilk fertilizer for curry leaf plant at home : how to make curry leaves plant bushy : कडीपत्त्याचं रोप दाट आणि हिरवंगार हवंय? ताकाचा करा हा सोपा उपाय! ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी धरण ५४ टक्के भरलेले असतानाही, वैजापूर तालुक्यातील ४० गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे विहिरींनी तळ गाठल्याने पिके धोक्यात आली असून, पिण्याच्या पाण्यासाठ ...
हवामानातील बदलत्या परिस्थितीत कडक उन्हामुळे बाष्पीभवनाचा दर वाढल्याचे समोर आले आहे. वेधशाळेच्या नोंदींनुसार शनिवारी पाण्याचे बाष्पीभवन लक्षणीय १५,५ मि.मी. या प्रमाणात झाले असून, यामुळे वातावरणातील कोरडेपणा अधिकच वाढला आहे. ...
Maharashtra Dam Water Update : मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्याला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून, धरणांमधील पाणीसाठा वेगाने घटत आहे. जलसंपदा विभागाच्या २ मे २०२६ रोजी प्रसिद्ध ताज्या अहवालानुसार, राज्यातील ३,०२८ धरणांमध्ये आता केवळ ३८.८२ टक्के ...
Warna Water Update : यावर्षी वारणा धरण पाणलोट क्षेत्रात झालेला दमदार पाऊस आणि प्रशासनाचे चोख जलनियोजन यामुळे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. धरण परिसरात यंदा एकूण ३,०६१ मिमी पावसाची नोंद झाली असून, पाथरपुंज येथे ७,८६५ मिमी पावसाचा विक्रम नोंदवला ग ...
पुणे जिल्ह्याच्या खेड आणि शिरूर तालुक्याला वरदान ठरलेले चासकमान धरणात २४.४७ टक्के पाणीसाठा उरला आहे. पाण्याची पातळी झपाट्याने कमी आहे. यंदा पाऊस लांबला, तर शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. ...