Groundwater Report : राज्यात वाढत्या भूजल उपशामुळे पाणी संकट अधिक गंभीर बनत असल्याचे चित्र समोर आले आहे. वर्ष २०२४ च्या भूजल अहवालानुसार महाराष्ट्रातील ५५ पाणलोट क्षेत्रे अतिशोषित श्रेणीत गेली असून, १९ क्षेत्रांची स्थिती क्रिटिकल बनली आहे. वाढता सिंच ...
गोडाऊनच्या शेजारीच निवासी घरे असल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, वेळेत पावले उचलल्यामुळे शेजारील घरांना आगीची झळ बसली नाही ...
Sindphana Dam : गतवर्षीच्या परतीच्या पावसात झालेल्या अतिवृष्टीचा फायदा यंदा उन्हाळ्यातही दिसून येत असून, सिंदफणा मध्यम प्रकल्पात अजूनही २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता कमी झाली असून, सुमारे २०० एकर शेती ओलिताखाली आल्य ...
महत्त्वपूर्ण मानली जाणारी नारपार-गिरणा नदीजोड योजना आता प्रत्यक्ष गतीकडे वाटचाल करत आहे. ही योजना जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरणार असल्याचा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. ...
यंदा मान्सूनवर 'एल निनो'चे सावट असल्याने पावसाचे प्रमाण कमी राहण्याची किंवा पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे झाले आहे. ...