लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

ट्रान्सफार्मर ट्रिपमुळे ११ तास पम्पिंग बंद; छत्रपती संभाजीनगराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे - Marathi News | Pumping stopped for 11 hours due to transformer trip; Chhatrapati Sambhajinagar water supply extended by a day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्रान्सफार्मर ट्रिपमुळे ११ तास पम्पिंग बंद; छत्रपती संभाजीनगराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे

आता आणखी एक दिवस उशिराने होणार पाणीपुरवठा ...

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या ८०० विहिरींना २७२ कोटी आले; पहिल्या टप्प्यात प्रत्येकी किती रुपये मिळणार? - Marathi News | 800 wells damaged in heavy rains received Rs 272 crore; How much will each one get in the first phase? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीत नुकसान झालेल्या ८०० विहिरींना २७२ कोटी आले; पहिल्या टप्प्यात प्रत्येकी किती रुपये मिळणार?

पुराच्या पाण्याने विहिरी खचल्या, काही ठिकाणी कठडे तुटले, तर नदीकाठच्या विहिरींमध्ये गाळ जमा झाला होता. शिवाय, पुरात विद्युतपंप व इतर साहित्य वाहून गेले होते. ...

पिंपरीत मोरवाडी येथील बंद माॅलला आग; सुदैवीने जिवितहानी नाही - Marathi News | Fire breaks out at a closed mall in Morwadi, Pimpri; Fortunately, no casualties | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत मोरवाडी येथील बंद माॅलला आग; सुदैवीने जिवितहानी नाही

मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील बाहेरील बाजूस असलेल्या जाहिरात फलकाला लागलेल्या आगीत नुतनीकरणासाठी उभारलेले बांबूचे मचान जळून खाक झाले ...

रोजगार हमी योजनेसाठी मनरेगाच्या जागी लागू होणार 'हा' नवीन कायदा; कसा होणार फायदा? - Marathi News | This new law will replace MNREGA for employment guarantee scheme; How will it benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोजगार हमी योजनेसाठी मनरेगाच्या जागी लागू होणार 'हा' नवीन कायदा; कसा होणार फायदा?

vbg ram राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी विकसित भारत-गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) अर्थात व्हीबी-जी राम जी विधेयकाला रविवारी मंजुरी दिली. ...

मोठ्या पाठपुराव्यानंतर अखेर विष्णुपुरी प्रकल्पातून रब्बीसाठी पहिल्या आवर्तनाचे पाणी सोडले - Marathi News | After much back-and-forth, the first round of water for Rabi season has finally been released from the Vishnupuri project. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोठ्या पाठपुराव्यानंतर अखेर विष्णुपुरी प्रकल्पातून रब्बीसाठी पहिल्या आवर्तनाचे पाणी सोडले

Vishnupuri Water : विष्णुपुरी प्रकल्पांतर्गत पाइपलाइन दुरुस्तीच्या कामामुळे रब्बीसाठी पाणी मिळणार नाही, अशी चर्चा सुरू होती. मात्र, आमदार बोंढारकर यांनी पुढाकार घेत पाटबंधारे मंत्री, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य अभियंत्यांशी सविस्तर चर्चा केल ...

कोयना धरणाच्या बोगद्याला लागलेली गळती काढण्याचे काम सुरू, चिपळुणातील तीन गावांचा पाणीपुरवठा ठप्प - Marathi News | The work of removing the leak in the tunnel of Koyna Dam is in progress Water supply to three villages in Chiplun has stopped | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोयना धरणाच्या बोगद्याला लागलेली गळती काढण्याचे काम सुरू, चिपळुणातील तीन गावांचा पाणीपुरवठा ठप्प

कोयना धरणाच्या बोगद्याला लागलेली गळती काढण्याचे काम अखेर गुरुवारपासून सुरू झाले, तीन महिने काम चालणार ...

कुकडी डावा कालव्याच्या आवर्तनाला मुहूर्त मिळाला; वाचा कधी सुटणार पाणी - Marathi News | The turning point of the Kukdi Left Canal has arrived; Read when the water will be released | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुकडी डावा कालव्याच्या आवर्तनाला मुहूर्त मिळाला; वाचा कधी सुटणार पाणी

गेल्या काही दिवसांपासून कुकडी डावा कालव्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली जात होती. ज्यावर आता मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, कुकडी डावा कालव्याचे आवर्तन पुढील पाच दिवसांत सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...

खडकवासला धरणातून रब्बी आवर्तन झाले सुरू; वाचा किती पाणी सोडण्यात येणार - Marathi News | Rabi cycle has started from Khadakwasla dam; Read how much water will be released | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खडकवासला धरणातून रब्बी आवर्तन झाले सुरू; वाचा किती पाणी सोडण्यात येणार

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ग्रामीण भागासाठी मागील आठवड्यापासून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली आहे. पुढील ६० दिवसांसाठी हे आवर्तन राहणार असून सुमारे साडेपाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. ...