पुराच्या पाण्याने विहिरी खचल्या, काही ठिकाणी कठडे तुटले, तर नदीकाठच्या विहिरींमध्ये गाळ जमा झाला होता. शिवाय, पुरात विद्युतपंप व इतर साहित्य वाहून गेले होते. ...
vbg ram राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी विकसित भारत-गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) अर्थात व्हीबी-जी राम जी विधेयकाला रविवारी मंजुरी दिली. ...
Vishnupuri Water : विष्णुपुरी प्रकल्पांतर्गत पाइपलाइन दुरुस्तीच्या कामामुळे रब्बीसाठी पाणी मिळणार नाही, अशी चर्चा सुरू होती. मात्र, आमदार बोंढारकर यांनी पुढाकार घेत पाटबंधारे मंत्री, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य अभियंत्यांशी सविस्तर चर्चा केल ...
गेल्या काही दिवसांपासून कुकडी डावा कालव्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली जात होती. ज्यावर आता मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, कुकडी डावा कालव्याचे आवर्तन पुढील पाच दिवसांत सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...
Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ग्रामीण भागासाठी मागील आठवड्यापासून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली आहे. पुढील ६० दिवसांसाठी हे आवर्तन राहणार असून सुमारे साडेपाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. ...