यावर्षी पावसाळा जास्त दिवस टिकल्याने अनेक शेतांमध्ये दीर्घकाळ पाणी साचून राहिले. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम लांबणीवर पडला असला, तरी पालखेड धरण समूहातील कालव्यांतून सुरू होणाऱ्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सावरणार आहे. ...
गिरणा पाटबंधारे विभागामार्फत बुधवारी गिरणा जामदा उजव्या कालव्याला पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरून या पाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाखा अभियंता चव्हाण यांनी केले आहे. ...
Jayakwadi Dam Water Release : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जायकवाडी प्रकल्पातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, यंदा रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी तीन-तीन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Jayakwadi Dam Water Releas ...
पुराच्या पाण्याने विहिरी खचल्या, काही ठिकाणी कठडे तुटले, तर नदीकाठच्या विहिरींमध्ये गाळ जमा झाला होता. शिवाय, पुरात विद्युतपंप व इतर साहित्य वाहून गेले होते. ...