अतिवृष्टी, पुराच्या पाण्यामुळे खरिपाचे अतोनात नुकसान झाले. त्यातून शिल्लक राहिलेले सोयाबीन काढणीसाठी तगरखेडचातील एका शेतकऱ्याने तयारी केली. मात्र, काढणीसाठीचा खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ लागणार नसल्याचे पाहून शेतातील सोयाबीन पीक पेटवून दिल्याची घटना श ...
महाराष्ट्रात स्थापनेनंतर पहिल्यांदाच बांधण्यात आलेल्या येलदरी येथील जलविद्युत प्रकल्प विक्रमावर विक्रम स्थापन करीत आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात जलविद्युत प्रकल्प ६१ दिवस अखंडितपणे सुरू ठेवत पुराच्या पाण्यातून वीजनिर्मिती करत तब्बल १३.५० कोटी रुपये ऊर् ...
कधी नव्हे ते यंदा मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बहुतेक सर्वच धरणे तुडुंब भरली आहेत. मराठवाड्यातील मोठ्या, मध्यम आणि लघू सिंचन प्रकल्पांद्वारे यंदा सर्वाधिक ५ लाख ४८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला ...
how to grow betel leaf faster : rice water benefits for betel leaf plant : home remedy for betel leaf growth : तांदळाचे पाणी नागवेलीसाठी कसे फायदेशीर आणि ते वापरण्याची पद्धत कोणती ते पाहा... ...
Marathwada Dam Water Level : यंदाच्या विक्रमी पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नुकसान प्रचंड झाले आहे. खरीप हंगाम पूर्णपणे हातचा गेला, पिकांचे नुकसान झाले, आणि जमिनी अजूनही ओलसर आहेत. तरीही हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील सव्वाशे प्रकल्प तुडू ...