दुष्काळात सापडलेल्या बीड जिल्ह्यातील जनतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीच्या अॅग्रीकल्चर ट्रस्टमार्फत पाठविलेले २१ टँकर ३० मे रोजी जिल्ह्यात दाखल झाले. ...
दुष्काळामुळे पिके वाळू लागली असून, कोयना धरणातील वीज निर्मितीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेले ४.३४ टीएमसी पाणी शेतीसाठी देण्यात यावे, अशी मागणी क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे ...
सर्वतीर्थ टाकेद : धरणांचा तालुका पावसाचे माहेर घर असलेल्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद परिसरात सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थितीत भीषण पाणी टंचाई जाणवत असतांना टाकेद येथील विजय बांबळे हा युवा शेतकºयाने पक्षी व प्राण्यांसाठी आगळा वे ...