Water transport, Latest Marathi News
आजच्या घडीला शहरात रामाळा एकमेव तलाव आहे. त्याच्यावरही अतिक्रमण सुरू आहे. कोळसा खाणींमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली. तलावामुळे भूगर्भात पाण्याची पातळी कायम राहायला मदत होते. तलावावर २००८ मध्ये पहिल्यांदा जलपर्णीचे संकट आले. स्वयंसेवी संस्थांच ...
येवला : अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला असून १६५ कोटींच्या सदरील योजनेला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. पुढील आठवड्यामध्ये सदरील योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळणार आहे. ...
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय ...
स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून पाहणी : स्मार्ट सिटी कार्यक्षेत्रात ‘जेवढे पाणी तेवढे बिल’ ...
अप्पर तालुक्यातील सर्वात मोठी तळोधी बा. ग्रामपंचायत आहे. याठिकाणी गावाच्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून दोन पाण्याच्या टाक्या होत्या. मात्र, गावात नळयोजनेच्या माध्यमातून पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे मागील वर्षी सिंचाई विभागाच्यावतीने तळोधी बा. येथे नव ...
पाणीपाळी एक दिवसांनी पुढे : अचानक घ्यावा लागला निर्णय ...
मंगळेढ्यालाही वाढविली : कोल्हापूर बंधारा क्षेत्रातील कालव्याचे पाणी बंद होणार ...
सोलापूर लोकमत न्युज नेटवर्क ...