लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जलवाहतूक

जलवाहतूक, मराठी बातम्या

Water transport, Latest Marathi News

अवजड वाहतुकीसाठी भाईंदर-मुंबई पोर्ट ट्रस्ट-जेएनपीटी जलमार्ग - Marathi News | Bhayander-Mumbai Port Trust-JNPT Waterway for Heavy Transport | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवजड वाहतुकीसाठी भाईंदर-मुंबई पोर्ट ट्रस्ट-जेएनपीटी जलमार्ग

जहाजबांधणी मंत्रालयाने भिवंडी-ठाणे-जेएनपीटी या मार्गावर दररोज धावणाऱ्या सुमारे १००० अवजड वाहनांसाठी भाईंदर-मुंबई पोर्ट ट्रस्ट-जेएनपीटी या दरम्यान पर्यायी जलमार्ग सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत. ...

कडवाचे आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांत समाधान - Marathi News | Satisfaction among farmers due to bitter rotation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कडवाचे आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांत समाधान

सायखेडा : निफाड तालुक्याच्या दक्षिण भागातील भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, रामनगर, चाटोरी या गावांना सिंचनाचा एकमेव पर्याय असलेल्या कडवा कालव्याचे आवर्तन सुटल्याने रब्बी हंगामातील अंतिम टप्प्यात आलेल्या पिकांची काळजी मिटली आहे. ...

अपूर्ण ३८ योजनांमधून पाणी अन् हिशेबही नाही! - Marathi News | There is no water and no calculations from the incomplete 38 schemes | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अपूर्ण ३८ योजनांमधून पाणी अन् हिशेबही नाही!

३६ योजनांतून पुरवठा सुरू झाला तरी योजनेतील कामे अपूर्ण आहेत. ...

केळझर डाव्या कालव्याला गळती - Marathi News | Water in the field: Damage to crops, order of panchanamis Kelzar leak to left canal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केळझर डाव्या कालव्याला गळती

सटाणा : तालुक्यातील केळझर डाव्या कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे ४० ते ५० हेक्टर कांदा व गव्हाच्या पिकात पाणी घुसून मोठी हानी झाली आहे. दरम्यान, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले ...

पालखेडच्या आवर्तनाने दिलासा - Marathi News | Comfort with spinning of Palakhed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालखेडच्या आवर्तनाने दिलासा

पाटोदा : रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्यात आले आहे.सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज असतांना आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.गेल्या काही दिवसांपासून पालखेड कालव्यास पाणी सोडण्यात यावे अशी मागणी ...

२ वर्षात २९ पैकी केवळ ६ हजार नळ जोडण्या - Marathi News | Only 9,000 taps of 90 in 9 years | Latest beed News at Lokmat.com

बीड :२ वर्षात २९ पैकी केवळ ६ हजार नळ जोडण्या

शहरात ११४ कोटी रूपयांची अमृत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून केले जात आहे. याच योजनेंतर्गत शहरात नवीन नळ जोडण्या दिल्या जात आहेत. ...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहोचले पिण्याचे पाणी - Marathi News | Drinking water for the first time since independence | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहोचले पिण्याचे पाणी

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील चौराईवाडी येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पिण्याचे पाणी पोहोचल्याने ग्रामस्थांसह महिलांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ...

१६ वर्षांपासून नळ योजना बंद - Marathi News | For 16 years the tap scheme has been closed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१६ वर्षांपासून नळ योजना बंद

लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : तालुक्यातील परसवाडा (दे.) येथे तब्बल १६ वर्षांपासून नळ योजना बंद असून गावकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष ... ...