बावनथडी नदीच्या पाणीपातळीत घट झाल्याने मध्यंतरी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातून उपसा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा करण्यात आल्याने चांदपूर जलाशयात ३४ फूट पाणीसाठा झाला आहे. त्यानंतर नदीपात्रात पाण्याचा उपसा तीन ...
येवला शहरातील बाजीरावनगर भागात पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त झालेल्या कॉलनीवासीयांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवक प्रा. शीतल शिंदे यांनी पालिकेच्या सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले. पालिकेच्या सभागृहात मालमत्ता करवाढीसंदर्भात नगरसेवकांच्या विशेष सभेचे निमित ...
जिल्ह्यात यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसाने भूजल पातळीत ०.६१ मीटरने वाढ नोंदविण्यात आली असून उन्हाळ्यात जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट राहणार नसल्याचे संकेत आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत सर्वाधिक पाणी पातळीत पवनी तालुक्यात ०.९५ मीटर त ...
‘एक धाव पाण्यासाठी, पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन जल परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या जलोथॉन स्पर्धेत ५५० स्पर्धकांनी धाव घेतली. यावेळी १०० स्वयंसेवकांनीही या स्पर्धेसाठी सहभाग नोंदविला. ...