खडकी : मालेगाव कॅम्प भागात महानगरपालिकेच्या जलवाहिनीला गळती लागल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच अतिरिक्त पाण्याने दलदल निर्माण झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याअगोदर जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागण ...
राज्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून ग्रामीण भागांत जलसंधारणाच्या उपाय योजना करण्याच्या सुचनाही ४ आॅक्टोबर रोजीच्या निर्णयाद्वारे देण्यात आल्या आहेत. ...
दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावा-गावांत सार्वजनिक विहीर घेतली जात असून, या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजना विभागाकडे ५३९ विहिरींचे प्रस्ताव दाखल झाले आहेत़ त्यापैकी १४३ विहिरींची कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत़ ...
शहरातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाल्याने अनेक भागामध्ये एका महिन्यात केवळ दोनवेळा पाणीपुरवठा होत आहे. ...