लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

जालना जिल्ह्याकडे पावसाने फिरवली पाठ; भूजल पातळी ०.२२ मीटरने खालावली - Marathi News | Jalna district having poor rain; Ground water level decreased by 0.22 meters | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्याकडे पावसाने फिरवली पाठ; भूजल पातळी ०.२२ मीटरने खालावली

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने भूजल पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहेत. ...

औरंगाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट कायम - Marathi News | Water crisis in Aurangabad district persists | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट कायम

टंचाई आराखडा जूनअखेरपर्यंत मंजूर होता; परंतु जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत टंचाई आराखड्यास मंजुरी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. ...

औरंगाबादकरांना आता म्हणे २ दिवसांआड पाणी - Marathi News | Aurangabadkars now get 2 days to get water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांना आता म्हणे २ दिवसांआड पाणी

शहरवासीयांना तीन दिवसांआड पाणी देण्यात महापालिका अपयशी ठरलेली असताना आता दोन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश सोमवारी महापालिकेने काढले आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या आग्रहामुळे महापालिका आयुक्तांनी हे आदेश काढले. शिवसेना आणि भाजपमधील श्रेयवादाच्या लढाईत ...

परभणी : सोळागाव पाणीपुरवठा योजना पडली बंद - Marathi News | Parbhani: Sollgaon water supply scheme is closed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सोळागाव पाणीपुरवठा योजना पडली बंद

जिंतूर तालुक्यातील सोळा गावांना पाणीपुरवठा करणारी योजना देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडली आहे़ काही दिवसांपूर्वीच वीज बिलाचा भरणा करून ही योजना सुरू करण्यात आली होती़ ...

१८ वाड्यांची तहान टॅँकर भागविणार - Marathi News | Till the thirsty thunders of 18 casters will be provided | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१८ वाड्यांची तहान टॅँकर भागविणार

नाशिक : मालेगाव तालुक्यामधील १८ वाड्यांसाठी जिल्हा प्रशासनाने चार टॅँकरला मंजुरी दिली आहे. राज्यात मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने मालेगाव तालुक्यातील काही वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने चार टॅँकरद्वारे प्रशासनाकडून १८ वाड ...

देशातील तब्बल ६० कोटी लोक झुंजतात तीव्र पाणीटंचाईशी - Marathi News |  More than 60 caror people in the country fight for severe water scarcity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील तब्बल ६० कोटी लोक झुंजतात तीव्र पाणीटंचाईशी

भारतामध्ये यापूर्वी कधी झाली नव्हती अशी पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. देशातील एकुण लोकसंख्येपैकी ६० कोटी लोक तीव्र पाणी टंचाईचा सामना करत असून ...

औरंगाबाद येथील उद्योजकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignore the problems of industrialists in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद येथील उद्योजकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

कमी दाबाने मिळणारे पाणी व खंडित वीजपुरवठा यामुळे वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा येथील औद्योगिक वसाहती महिनाभरापासून त्रस्त असूनही त्यावर उपाययोजना होत नाही. या प्रकारामुळे उद्योजक हतबल झाले असून, राज्य सरकारचे औरंगाबादमधील उद्योजकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष ...

परभणी शहर : १५ दिवसांनी मिळते पाणी - Marathi News | Parbhani city: water after 15 days | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहर : १५ दिवसांनी मिळते पाणी

शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था कोलमडली असून १५ दिवसांतून एकवेळ पाणी मिळत असल्याने शहरवासियांना सध्या कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...