कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठवाडा गुणवंत कामगार विकास संस्था व बाबासाहेब डांगे मित्रमंडळातर्फे शहरातील पाच प्रमुख ठिकाणी पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आली. ...
शहरातील अनेक वॉर्डांमध्ये अगोदरच ‘पाणीबाणी’ची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना सोमवारी रात्री महापालिकेने मंगळवारपासून होणारा पाणीपुरवठा एक दिवसासाठी पुढे ढकलला आहे. ...
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उन्हाळ्यात आठवण येते ती हातपंप व विहिरीची; पण प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहारांसह अनेक गावातील हातपंप नादुरूस्त अवस्थेत दिसून येतात. ...
नाशिक जिल्ह्यात गतवर्षी सरासरी पेक्षा अधिक म्हणजे 113 टक्के पाऊस झाला असला तरी यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे धरणांच्या साठ्यात घट होत असून सध्या सरासरी 28 टक्के इतका साठा शिल्लक आहे. ...
ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दाखल झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देताना कीचकट नियम व अटींमधून जावे लागत असल्याने प्रस्ताव मंजुरीसाठी विलंब होत असल्याच्या तक्रारी जिल्हाभरातून येत आहेत़ तर दुसरीकडे जलयुक्त शिवारच्या कामांमुळे टँकरचे प्रस्त ...
पाण्याच्या तुटवड्याने वसाहतीच नव्हेतर शासकीय कार्यालयातही हाहाकार उडाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. ...
लोणार : मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा झाल्याने लोणार तालुक्यातील बोरखेडी धरणात गाळच शिल्लक राहिला आहे. यामुळे शहरात भीषण पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. तालुक्यातील अनेक जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे ...
यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. अशातच जलस्तर खालावल्याने विहिरी आटल्या. बोअरवेल्ससुद्धा बंद पडल्या. त्यामुळे पळसगाव-डव्वा या गावासह इतर तीन गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...