लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदर महापालिकेला पूर्ण क्षमतेने मिळणार पाणी - प्रताप सरनाईक  - Marathi News | Mira-Bhayander Municipal Corporation will get full capacity of water from March 2026 says Pratap Sarnaik | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदर महापालिकेला पूर्ण क्षमतेने मिळणार पाणी - प्रताप सरनाईक 

मीरा भाईंदर शहराला सध्या एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरण कडून मिळणारे पाणी अपुरे असून वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने पाणी टंचाई गेल्या अनेक वर्षां पासून भेडसावत आहे. ...

छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणी योजनेत २ हजार कोटी रुपये खर्च; तरी कामे अपूर्णच - Marathi News | Rs 2,000 crore spent on Chhatrapati Sambhajinagar's new water scheme; yet work remains incomplete | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणी योजनेत २ हजार कोटी रुपये खर्च; तरी कामे अपूर्णच

२५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम बाकी; डिसेंबरअखेरची डेडलाइनही हुकणार, पहिल्या टप्प्यातील कामे प्रलंबित ...

Kolhapur: वारणा नदीच्या पाण्याने गाठला तळ, पाणीटंचाईने शेतकरी हैराण - Marathi News | Water level of Warna river reaches its lowest point in Kolhapur farmers are worried due to water shortage | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: वारणा नदीच्या पाण्याने गाठला तळ, पाणीटंचाईने शेतकरी हैराण

शेती उत्पादनावर परिणाम होणार अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली ...

“मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदरला पूर्ण क्षमतेने सूर्या योजनेचा जल पुरवठा सुरू होणार”: सरनाईक - Marathi News | pratap sarnaik said surya yojana water supply to mira bhayandar will start at full capacity from march 2026 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदरला पूर्ण क्षमतेने सूर्या योजनेचा जल पुरवठा सुरू होणार”: सरनाईक

Pratap Sarnaik News: मीरा–भाईंदर शहराला नियोजित, स्थिर आणि वाढीव जलपुरवठा मिळणार आहे. ...

हरभरा पिकासाठी कोणत्या सिंचन पद्धतीने कधी व किती पाणी द्यावे? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Which irrigation method should be used for gram crop, when and how much water should be given? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा पिकासाठी कोणत्या सिंचन पद्धतीने कधी व किती पाणी द्यावे? जाणून घ्या सविस्तर

हरभरा हे रब्बीतील एक महत्वाचे पीक आहे. त्यामुळे योग्य पाणी व्यवस्थापन हरभरा पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. याचअनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत हरभरा पिकाला पाणी देण्याच्या योग्य वेळा आणि पद्धतीची सविस्तर माहिती. ...

Siddheshwar Dam Water Release : सिद्धेश्वर धरणातून रब्बीसाठी आवर्तन जाहीर; २२ हजार हेक्टर शेतीला जिवनदान वाचा सविस्तर - Marathi News | latest news Siddheshwar Dam Water Release: Circulation announced for Rabi from Siddheshwar Dam; Lifeline for 22 thousand hectares of agriculture Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिद्धेश्वर धरणातून रब्बीसाठी आवर्तन जाहीर; २२ हजार हेक्टर शेतीला जिवनदान वाचा सविस्तर

Siddheshwar Dam Water : हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पूर्ण क्षमतेने भरलेल्या सिद्धेश्वर धरणातून यंदाच्या रब्बी हंगामासाठी चार आवर्तन जाहीर करण्यात आले असून, यामुळे हिंगोली जिल्ह्यातील तब्बल २२ हजार ६५८ हेक ...

एका तासात ४५ लाख लिटर पाणी ओढणार; जायकवाडीतील जॅकवेलवर ३७०० हॉर्सपॉवरची मोटार - Marathi News | Will pump 4.5 million liters of water in an hour; 3700 horsepower motor on the jackwell in Jayakwadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एका तासात ४५ लाख लिटर पाणी ओढणार; जायकवाडीतील जॅकवेलवर ३७०० हॉर्सपॉवरची मोटार

जॅकवेलच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, जॅकवेलमध्ये पाणी उपसा करण्यासाठी दोन पंप बसविण्यात आले. ...

शेततळ्याच्या काठावर मुलांचे बूट-चप्पल आढळले; पाण्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू, जुन्नरमधील घटना - Marathi News | Children's shoes and slippers found on the bank of a farm pond; Brother and sister die after drowning, incident in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेततळ्याच्या काठावर मुलांचे बूट-चप्पल आढळले; पाण्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू, जुन्नरमधील घटना

मुलांचे वडील पाच महिन्यांपूर्वी नोकरीसाठी दुबईला गेले होते, त्यानंतर मुलांची काळजी त्यांची आई आणि आजी घेत होत्या ...