सततचा पाऊस आणि सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे यंदा उसाची वाढ पूर्ण क्षमतेने झालेली नाही. त्याचा परिणाम सध्या जाणवत असून, हंगामाच्या सुरुवातीलाच बहुतांश उसांना तुरा फुटल्याने वाढ खुंटली आहे. ...
प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या, पुनर्वसन, सिंचन आदींसाठी वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासनाकडून दिलेला शब्द न पाळल्या गेल्याने प्रकल्पग्रस्त आपापल्या धर्मरितीनुसार जलसमाधी घेतील, असा गंभीर इशारा दिला गेला आहे. ...
सध्या रब्बी पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने पाणी सोडण्याची मागणी होत असून या मागणीची दखल घेत पाटबंधारे विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आपण अनेकदा ऐकलं आहे की भरपूर पाणी प्या, तुमची त्वचा आपोआप चमकेल किंवा पाणी प्यायल्याने त्वचेवर नॅचरल ग्लो वाढतो. पण यासाठी नेमकं किती पाणी प्यावं लागतं असा प्रश्न हमखास पडतो. ...
kukadi irrigation पारनेर तालुक्यातील कुकडी डावा कालवा लाभक्षेत्रातील गावांत गावरान कांदा लागवड आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतीला पाण्याची आवश्यकता आहे. ...