हरभरा हे रब्बीतील एक महत्वाचे पीक आहे. त्यामुळे योग्य पाणी व्यवस्थापन हरभरा पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. याचअनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत हरभरा पिकाला पाणी देण्याच्या योग्य वेळा आणि पद्धतीची सविस्तर माहिती. ...
Siddheshwar Dam Water : हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पूर्ण क्षमतेने भरलेल्या सिद्धेश्वर धरणातून यंदाच्या रब्बी हंगामासाठी चार आवर्तन जाहीर करण्यात आले असून, यामुळे हिंगोली जिल्ह्यातील तब्बल २२ हजार ६५८ हेक ...
steel clay or copper vessels which water should you drink first thing in morning : which vessel is best for drinking water : morning water drinking benefits : सकाळी उठल्या उठल्या स्टील, तांबे, माती नेमक्या कोणत्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे फायदेशीर ...
Isapur Dam : यंदाच्या अतिवृष्टीमुळे इसापूर धरण १०० टक्के भरलं असतानाही रब्बी हंगामासाठी आवश्यक असलेली पाणीपाळी अद्यापही सुरू झालेली नाही. नोव्हेंबर अखेर येऊनही पाटबंधारे विभागाकडून कोणतेच नियोजन न आल्याने हजारो हेक्टर शेती कोरडी पडण्याची शक्यता निर्म ...
पावसाळा ओसरताच ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या नजरेत एकच प्रश्न होता 'आवर्तन कधी सुरू होणार?' या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. ...