सूर्या कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी डहाणू, पालघर तालुक्यातील गावांना ३० डिसेंबरला डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे; तर दोन दिवसांपूर्वी उजव्या कालव्यातूनही पाणी सोडण्यात आले आहे. ...
तामसवाडी येथील बोरी धरणाच्या दोन्ही पाटचाऱ्यांतून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. या रब्बी हंगामात उन्हाळी ज्वारी तसेच बाजरी व काही प्रमाणात गहू व हरभरा पेरा करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसून येत आहे. ...
Health Tips: आपण अनेकदा घाईघाईत गाडीत पाण्याची बाटली विसरतो आणि तहान लागल्यावर तीच बाटली उघडून पाणी पितो. पण तुम्हाला माहीत आहे का, हे पाणी तुमच्या आरोग्यासाठी किती घातक आहे? ...