लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
"मतदाराला बसण्याकरीता ५० खुर्च्यांची सोय करावी. तापमानाची स्थिती लक्षात घेता मंडपात कुलर व फॅनची व्यवस्था करावी. थंड पाण्याची सोय करावी, ज्येष्ठ नागरीकांना प्रथम प्राधान्य देऊन मतदान करून घ्यावे. केंद्राजवळ डॉक्टर व रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात याव ...