लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Pune Election 2019 : जिल्ह्यात इंदापूरमध्ये सर्वाधिक ७५.९२ आणि उमेदवारांची मांदियाळी असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात नीचांकी ४३.२८ टक्के मतदान झाले आहे. ...
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम ६९.४३ टक्के मतदानाची नोंद झाली असून, हे मतदान गतवेळपेक्षा सुमारे दीड टक्क्यांनी घटले आहे. शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, शेवगाव, राहुरी, अहमदनगर, श्रीगोंदा या सात मतदारसंघात मतदान २ ते ६ टक्क्यांनी घटले आहे. तर अको ...