लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Maharashtra Assembly Election 2019विधानसभा निवडणुकीत गेल्या वर्षीचा मतांचा विक्रम वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करूनही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान कमी झाले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पंधरा पैकी १२ मतदारसंघात टक्केवारीत ...