केंद्र शासनाकडुन जाहीर करण्यात आलेली पंतप्रधान मत्स्य संपदा योजना कोकणातील उदयोजकांना फायद्याची ठरले . या योजनेच्या माध्यमातून येथील उदयोजकांनी मासे , तिसरे , खेकडे , पालनासारखे प्रकल्प राबवून आत्मनिर्भर व्हावे , असे आवाहन सिंधु आत्मनिर्भर योजनचे अभि ...
कोरोना संकटकाळात राज्यातील जनतेसाठी भाजपाच्यावतीने अनेक उपक्रम राबविले, सहकार्य केले. मात्र, राज्य सरकारने जनतेसाठी काहीच केले नाही, असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारवर केला. ...