ब्रह्मपुरी क्षेत्रात वाघांची संख्या ताडोबापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ‘इको टुरिझम’ विकसित करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देऊ. पर्यावरणाच्या दृष्टीने वाघ महत्त्वाचा असला तरी मानवाचा जीवसुद्धा महत्त्वाचाच आहे. माणसाने वाघाला मारले तर मानवावर गुन्हा ...
मानव- वन्यजीव संघर्ष उपाययोजना व इको टुरिझमबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या तीन दिवसांत बैठक घेण्यात येणार आहे. ब्रह्मपुरी-सिंदेवाही परिसरात जंगल सफारी, पर्यटनक्षेत्र व रोजगार संधी उपलब्ध करून देणे आणि संवेदनशील १२५ गावांना द ...
विकासकामांना गती देत असताना सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवा. राज्य शासनाबरोबर केंद्राकडूनही चांगल्याप्रकारे जिल्ह्यासाठी मदत मिळत आहे. नुकतेच ५०० काेटी रुपयांच्या रस्ते व पुलांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. जिल्हयातील प्रतीक्षेत असलेले मेडिकल कॉलेजही ...
प्रत्येक तालुक्यात वाचनालयासाठी जिल्हा ग्रंथपालांनी सर्व प्रस्ताव एकत्रित मंजूर करून निधीची मागणी करावी. जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, सर्वसाधारण योजनेसाठी २४९.६० कोटी व आदिवासी उपयोजना अंतर्गत ८३.९३ कोटींचा निधी १०० टक्के खर्च झाला. एकूण मंजूर नियत ...
ओबीसींच्या हक्काच्या 40 हजार राजकीय जागा आहेत. त्या जागा आम्ही कुणालाही देऊ देणार नाही. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी सर्व समाजानं एकत्र यावं, असं आवाहन वड्डेटीवार यांनी केलं आहे ...