लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार

Vijay vadettiwar, Latest Marathi News

"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल    - Marathi News | "The aid announced by the government today is a mockery of farmers, when will they give loan waiver to farmers?", Congress asks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’

Congress Criticize Maharashtra Government: महायुती सरकार हे शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत. मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबर मध्ये ७८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अतिवृष्टीमध्ये गेल्या १५ दिवसात ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना आज फक्त सरकार ...

जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार - Marathi News | Reply as it is! Manoj Jarange's Elgar will file a petition against the 1994 OBC reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार

प्रक्षोभक नाही, मी मराठ्यांच्या व्यथा मांडल्या! जरांगेंचा भुजबळ आणि तायवाडे यांच्या मागणीला पलटवार ...

“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar slams manoj jarange patil over obc reservation and maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

Vijay Wadettiwar News: आमच्या समाजावर अन्याय होतोय आम्ही बोलायचे नाही का? असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केला. ...

विजय वडेट्टीवारांचा मोर्चा ओबीसींचा नव्हे तर काँग्रेसचाच; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप - Marathi News | Vijay Vadettiwar front is not for OBCs but for Congress | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विजय वडेट्टीवारांचा मोर्चा ओबीसींचा नव्हे तर काँग्रेसचाच; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप

ओबीसीच्या नावाखाली काँग्रेसचं हे काम राहुल गांधी यांच्या सांगण्यावरुन सुरू ...

१० ऑक्टोबरचा ओबीसी महामोर्चा होणारच! मगण्या मान्य न झाल्याने ओबीसी संघटना ठाम - Marathi News | OBC Mahamorcha to be held on October 10! OBC organizations stand firm as demands not met | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१० ऑक्टोबरचा ओबीसी महामोर्चा होणारच! मगण्या मान्य न झाल्याने ओबीसी संघटना ठाम

OBC Mahamorcha News: सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी नागपूरात महामोर्चा होणारच, अशी भूमिका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतला आहे. ...

काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा - Marathi News | Congress also gears up for elections! Brainstorming workshop in Nagpur on October 4th and 5th | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा

Congress Meeting Municipal Elections 2025 : विविध विषयांवर होणार विचारमंथन ...

"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | ‘Government-sponsored riots in Ahilyanagar to divert attention from farmers’ issues’, says Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’

Ahilyanagar News: शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल घडवून आणण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.    ...

शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र - Marathi News | Farmers in crisis, life destroyed due to floods; Call a special session, opposition Jayant Patil, Vijay Wadettiwar writes letter to the Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र

तातडीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ठोस निर्णय घेण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन त्वरीत बोलवावे असं त्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे.  ...