महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध असलेले कवी ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. या दोघांनी ५० वर्षापूर्वी निर्मिलेले ‘गीतरामायण’म्हणजे महाराष्ट्राला दिलेला संस्कार ठेवा होय. हा ठेवा विद ...
अकोला: सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली असून, विदर्भातील प्रमुख शहरांमध्ये तापमान ४३ अंशांवर गेले असताना अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर व वर्धा या जिल्ह्यांमध्ये ३१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ...
अकोला: खरीप हंगाम दोन महिन्यावर येऊन ठेपला असतानाच राज्यात, विदर्भात बोगस खते, कीटकनाशके आली असून, पश्चिम विदर्भात अशा बोगस निविष्ठाचा साठा मागच्या वर्षी आढळून आल्याने कृषी विभाग पुढच्या आठवड्यात या भागात धाडसत्र सुरू करणार असल्याचे वृत्त आहे. ...
राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान मालेगाव येथे ४१. १ अंश तर, सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १५. ५अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़. हवेतील आर्द्रता कमी झाल्याने उष्णतेचे वितरण जमिनीलगत होत असल्याने उष्णतेत वाढ झाली आहे़. ...
विदर्भ निर्माण महामंच अंतर्गत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सुरेश माने यांनी गुरुवारी नागपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज सादर केला. ...