लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाज्या

भाज्या

Vegetable, Latest Marathi News

घाऊक क्षेत्रातील महागाई ६ महिन्यांच्या नीचांकावर! अन्नधान्याच्या किमती घटल्या, भाजीपाल्याचे दर मात्र चढेच - Marathi News | Wholesale inflation eases to 6-month low The price of food grains declined, vegetables became more expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घाऊक क्षेत्रातील महागाई ६ महिन्यांच्या नीचांकावर! अन्नधान्याच्या किमती घटल्या, भाजीपाल्याचे दर मात्र चढेच

घाऊक किमतींवर आधारित महागाईचा दर जानेवारीत २.८४ टक्क्यांवर घसरला असून, हा सहा महिन्यांचा नीचांक ठरला आहे. भाजीपाल्याच्या किमती चढ्याच असल्या तरी अन्नधान्य स्वस्त झाल्यामुळे महागाईचा दर खाली आला आहे, असे सूत्रांनी सांगितले. ...

उस्मानाबादची बंदीशाळा बनली विषमुक्त शेतीची प्रयोगशाळा - Marathi News | Usmanabad's open jail becames a laboratory of organic farming | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादची बंदीशाळा बनली विषमुक्त शेतीची प्रयोगशाळा

पेराल तेच उगवेल, हे खरेच ! अनाहूतपणे विषारी विचार पेरलेल्या मनातून झालेली गुन्ह्याची उत्पत्ती माणसाला अंधारकोठडीत पोहोचविते़ पण, या कोठडीतील अंधार दूर सारुन कैद्यांच्या मनात विधायकतेचा प्रकाश आणण्याचे कार्य उस्मानाबादच्या कारागृहात सुरु आहे़ गुन्ह्या ...

VIDEO : मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ! भाजी विक्रेत्यांनी गटाराला बनवले भाजीचे गोडाऊन - Marathi News | Mumbai's health game! Vegetable vendors made gargara by Bhaji's godown | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :VIDEO : मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ! भाजी विक्रेत्यांनी गटाराला बनवले भाजीचे गोडाऊन

  मुंबई - सोशल मीडियावर सध्या मुंबईतील भाजीविक्रेत्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भाजीविक्रेेते चक्क गटाराचा वापर ... ...

माजलगावात आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न अधांतरीच; नेत्यांना पडला आश्वासनांचा विसर  - Marathi News | qustion unsolved about Weekly market place in Majalgaon; Forget the assertions that the leaders fell | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न अधांतरीच; नेत्यांना पडला आश्वासनांचा विसर 

शहरातील आठवडी बाजाराच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. नगर परिषदेच्या निवडणुकीतही हा मुद्दा गाजला होता. मात्र आता या प्रश्नाचा सर्वच नेत्यांना  विसर पडल्याची स्थिती आहे. यामुळे आठवडी बाजारासाठी येणारे शेतकरी, व्यापारी व शहरवासियांना मोठा त्रास होत ...

औरंगाबादमध्ये पालेभाज्यांचे भाव मातीमोल; अतिरिक्त उत्पादनाचा शेतकर्‍यांना फटका  - Marathi News | In Aurangabad, vegetable hits lower price; farmers suffers due to additional production | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये पालेभाज्यांचे भाव मातीमोल; अतिरिक्त उत्पादनाचा शेतकर्‍यांना फटका 

‘मेथीची गड्डी घ्या, पालकाची गड्डी घ्या, कांद्याची पात घ्या, १ रुपया गड्डी, असे ओरडून शेतकरी, विक्रेते जाधववाडीत बुधवारी पालेभाज्या विकत होते. मातीमोल भावात विकून शिल्लक राहिलेल्या भाज्यांवर नंतर म्हशी, गायींनी मनसोक्त ताव मारला. एवढेच नव्हे तर नाशिकह ...

टोमॅटो अवघा २ रुपये किलो; ग्राहक खुश, पण लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतेत - Marathi News | 2 kg of tomato weight! The result of inward growth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टोमॅटो अवघा २ रुपये किलो; ग्राहक खुश, पण लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतेत

नाशिक : निर्यातमूल्य शून्य केल्यानंतर कांद्याच्या भावात आलेल्या तेजीमुळे कांदा उत्पादक खूश असताना, परराज्यात घटलेली मागणी व स्थानिक ठिकाणी  कमालीचे वाढलेले उत्पादन, यामुळे नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचे भाव मात्र कोसळले. वणी, पिंपळगाव बसवंत, तसेच चांदवड ये ...

काकडी, हिरवी मिरची महागली; कोथिंबीर स्वस्त - Marathi News | Cucumber, green pepper; Cottage cheese cheap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काकडी, हिरवी मिरची महागली; कोथिंबीर स्वस्त

गेल्या आठवड्याच्या तुलनेत गुलटेकडी येथील मार्केट यार्डात भाजीपाल्याची आवक घटली. त्यामुळे काकडी आणि हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी उठविल्याने बाजारात कांद्याची आवक कमी झाली. ...

देशातील पहिले राज्य : सिक्कीममध्ये यापुढे केवळ सेंद्रिय भाज्या, फळे - Marathi News |  First state of the country: Sikkim no longer only organic vegetables, fruits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील पहिले राज्य : सिक्कीममध्ये यापुढे केवळ सेंद्रिय भाज्या, फळे

येत्या १ एप्रिल, २०१८ पासून सिक्कीममध्ये केवळ आणि केवळ रसायनांचा वापर न करता पिकवलेल्या सेंद्रिय भाज्याच मिळणार आहेत. एवढेच नव्हे, तर रसायनांचा वापर करून पिकवलेल्या (असेंद्रिय) भाज्या आणि फळे यांच्यावर सिक्कीमध्ये बंदी घालण्यात आली आहे. ...