वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
इस्लामपूर : वंचित बहुजन आघाडीच्या भीतीनेच काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे. तसेच राष्ट्रवादीतील १० आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कात ... ...
अकोला: वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यकारिणीसाठी मंगळवारी अकोल्यातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ प्रमुख अॅड. राजेंद्र महाडोळे यांनी मुलाखती घेतल्या. ...
विदर्भात बसपाला चांगला जनाधार असून येथे अनुसूचित जातीची सुमारे १५ टक्के लोकसंख्या आहे. ही मते कायम राखण्यासाठी बसपाकडून 'एकला चलो रे'चा नारा देण्यात आला आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या हक्कांच्या मतांना हिस्सेदार होणार आहे. त्यामुळे सहाजिकच हा वंचि ...