राज्यात कोरोनाची परिस्थिती बघता या निर्णयामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. राज्य सरकारने विद्यार्थी हिताचा व आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने या निर्णयाचे समर्थन केले पाहिजे. परीक्षा घेताना ...
ज्या अभ्यासक्रम शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येते अशा अभ्यासक्रमांचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे शासन प्रतिपूर्ती नसलेल्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून एकत्रित शुल्क न आकारता, त्यांना शुल्क भरण्यासाठी वेगवेगळे पर्याय उ ...
विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातील प्रतिबंधक क्षेत्र वगळता उर्वरित भागातील महाईसेवा केंद्र व सेतू केंद्रातून दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व पाणी फौंडेशन यांच्यात कृषि तंत्रज्ञानावर चित्रफिती बनविण्यासाठी गुरुवारी (दि.१६ जुलै) आॅनलाईन सामंजस्य करार करण्यात आला. ...
अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाव्यात, असे आयोगाने काही दिवसांपूर्वी राज्यांना कळविले होते. त्याआधी आयोगाने सर्व विद्यापीठांकडून त्यांच्या परीक्षांची स्थिती काय आहे, याची माहिती मागविली होती. ...