अभियांत्रिकी, फार्मसी व विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा आणि निकालात कायम गोंधळ, घोळ ही बाब कायम होती. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने ‘माइंड लॉजिक’ला विद्यापीठातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय लागू करताना या एजन्सीने अव्वाच्या सव्या आका ...
त्रिपूरा येथील केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि.ल. धारूरकर यांचा छपाईच्या कंत्राटात 10 टक्के कमिशन मागण्याचा आणि कंत्राटदाराच्या घरीच पैसे स्विकारतानाचे स्टिंग ऑपरेशन त्रिपुरातील एका वृत्तवाहिनीने केले. ...
उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर साधारणत: २५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे अपेक्षित असते. मात्र, दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनदेखील बहुतांश अभ्यासक्रमाच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन झाले नसल्याची बाब समोर आली आहे. ...