उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर साधारणत: २५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे अपेक्षित असते. मात्र, दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनदेखील बहुतांश अभ्यासक्रमाच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन झाले नसल्याची बाब समोर आली आहे. ...
बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वषार्साठी विविध विद्याशाखांना प्रवेशाची संधी अजूनही उपलब्ध असून या विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे नूकसाण टळले आहे. विशेष म्हणजे विवि ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आॅनलाईन मूल्यांकनासाठी खरेदी करण्यात आलेल्या तब्बल १३ लाख उत्तरपत्रिका भांडार विभागात पडून आहेत. गत दोन वर्षांपासून या उत्तरपत्रिका तशाच असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
राज्यशास्त्राच्या विद्यार्थिनीला चक्क इंग्रजी वाङ्मय या विषयाची गुणपत्रिका देण्यात आली. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अचूक निकाल लावण्यात नापास झाल्याचे वास्तव समोर आले आहे. अल्केशा रवींद्र मडघे या विद्यार्थिनीने गुणपत्रिका दुरूस्तीसाठी वि ...