यावर्षीच्या अर्थशास्त्रासाठीच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असलेले अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांना एकेकाळी दहा दिवस तिहार तुरुंगात राहावे लागले होते. ...
महाराष्ट्र ही संतांची, वीरांची आणि लोककलावंतांची भूमी म्हणूनच नावारुपाला आलेली आहे. या लोककलांनी मनोरंजनासोबत प्रबोधनही केले आहे. या जिवंत लोककलेचे संकलन -संवर्धन करणे काळाची गरज असल्याने, शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रा. डॉ. नंदकुमार मोरे ...
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये जाणीवजागृती करण्यासाठी आयआयटी, मुंबईने गांधीजयंतीच्या निमित्ताने केवळ देशातच नव्हे, तर जगभरातील ८० देशांतील सुमारे चार हजार केंद्रांमध्ये ग्लोबल सौरयात्रेचे आयोजन केले. ...
मुंबई येथे पार पडलेल्या ५२ व्या युवा महोत्सवात तळेरे येथील दळवी महाविद्यालयाने यश संपादन करून प्राविण्य मिळविले. जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केल्यानंतर या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमधून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले ...