मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावर मालवाहू ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने महामार्ग सुमारे दोन तास ठप्प झाला होता. वाहतूक व स्थानिक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने रस्त्यात बंद पडलेला मालवाहू ट्रक बाजूला केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झ ...
स्मार्ट शहराच्या नावाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यांचे काम सुरु आहे. या रस्त्याच्या कामाने वाहतुकीची कायम कोंडी होत आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर गत सहा महिन्यात कोणताच तोडगा काढला ना ...
औरंगाबाद-नगर महामार्गावरील छावणी उड्डाण पुलावर शनिवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस नादुरुस्त झाल्याने जवळपास दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. ...
वडाळागावातील गल्लीबोळातून बेफान वेगाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना लगाम बसवावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. दुर्घटना झाल्यावरच शहर वाहतूक पोलीस विभागांना जाग येणार का? असा सवाल नागरिक केला आहे. ...
सांगली शहरात वाढत्या वाहन संख्येमुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात महापालिका व वाहतूक पोलिसांनाही अपयश आले आहे. सांगली शहराची वाढती वाहनसंख्या पाहता, केवळ बाजारपेठेच्या ठिकाणीच चार वाहनतळ आहेत. ...
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम कणकवलीत सुरु असल्याने नरडवे नाका ते डिपीरोडपर्यंत सर्व्हिस रोडला लागून पत्र्याचे मोठ-मोठे बॅरीकेट्स महामार्ग ठेकेदाराने उभारले आहेत . त्यामुळे सर्व्हिस रोड अरुंद झाल्याने तसेच सध्याच्या उन्हाळी सुट्टीत वाढत्या वाह ...