टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Farmer Success Story अवघ्या ३० गुंठ्यांत १३ प्रकारचा सेंद्रिय भाजीपाला करत नावीन्यपूर्ण शेती करण्याचा प्रयोग लाटवडे येथील युवा शेतकरी अक्षय व्यंकटराव पाटील यांनी केला आहे. ...
इतर हंगामाच्या तुलनेत टोमॅटो हे पीक उन्हाळी हंगामात जादा क्षेत्रावर घेतले जाते. यंदाच्या उन्हाळी लागवडीचे टोमॅटो लागवडची लगबग असल्याचे चित्र माळशेज परिसरात दिसत आहे. ...
Tomato Market: राज्यातील बाजारात टोमॉटोचे (Tomato) दर सातत्याने घसरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दर घसरण्यामागे काय आहे कारण ते जाणून घ्या सविस्तर ...
Rang Panchami रंगपंचमी, होळी, धुळवड सणांना मोठ्या प्रमाणत रंगांची उधळण केली जाते. रासायनिक रंगांचा वापर टाळून नैसर्गिक रंगांचा वापर करत हा रंगोत्सव रंगतदारपणे साजरा केला जाऊ शकतो. ...
Solar Dehydrator : जेव्हा टोमॅटो, कांदे आणि इतर भाज्या बाजारात अपेक्षित किमतीत विकल्या जात नाहीत, तेव्हा शेतकरी जनावरांना खाऊ घालतात किंवा रस्त्यावर फेकून देतात. ...