जांभळी नाक्यावरील हनुमान मंदिर जवळ हा प्रकार घडला असून इलेक्ट्रिक वायर तुटून रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पडली असावी, त्यातून करंट पाण्यात उतरल्याने केवल याला शॉक लागला असावा अंदाज वर्तविला जात आहे ...
उल्हासनगरमध्ये 16 रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरातल्या एकूण 20 हजार 609 रुग्णांची व 477 मृत्यू नोंदले आहे. भिवंडीत 11 रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. ...
जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशान्वये त्यांच्या नियंत्रणातील क्षेत्रतील सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने सायंकाळी 4 वाजेर्पयत सुरू ठेवण्याच्या आदेशासह याच कालावधीत इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्र वारपर्यंत सुरू ठेवण्यास सहमती दि ...
वाढत्या नागरीकरणामुळे वाहतुकीच्या समस्येवर उपाय म्हणून १ मार्च २०१७ ला मेट्रोचा नागरी परिवहन प्रकल्प हाती घेण्यात आला. ठामपाने वर्धित दराने विकास शुल्काची वसुली ऑगस्ट २०१९पर्यंत केली नाही. ...