एप्रिल महिन्यातच रविराज चांगलेच तळपू लागले आहेत. जिल्हयाचा पारा आता चाळीशीच्या पार गेला असून अवघ्या जिल्ह्यालाच भाजून सोडले आहे. या उन्हामुळे दिवसा रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून नागरिकांनी आतापासूनच दुपारच्या वेळी घराबाहेर निघणे टाळल्याचे दिसून ...
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी या वर्षातील सर्वाधिक ४४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे़ पुढील चार दिवस तापमानातील ही वाढ कायम राहणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद हायस्कूलच्या हवामान विभागाचे प्रमुख बालासाहेब कच्छवे यांनी दिली. ...
भारतीय हवामान विभागाने देशभरातील विविध भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची सुरुवात नेहमीपेक्षा लवकर होण्याचा अंदाज वर्तविल्यानुसार नाशिक शहर व जिल्ह्यातील काही भागांमध्ये पारा ४४ अंशांहून पुढे सरकला असून, येत्या ४८ तासांत नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्या ...
गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्याचे दिसून येत आ हे. जिल्ह्यात उष्णतामानाचा पारा सध्या ४३ अंशावर पोहोचला आहे. उष्माघातासारखा प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी पुढील काही दिवस अधिक दक्ष राहावे, ..... ...
राज्यात उष्णतेची लाट वाढली असून, कमाल तपमानाचा पारा सातत्याने चढता असल्याने नाशिककरांना यंदाचा उन्हाळा तापदायक ठरू लागला आहे. एप्रिलमध्ये तीनवेळा पारा चाळिशीपार गेल्याने नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा अनुभवयास येत आहे. गेल्या शुक्रवारी (दि.२७) हंगामा ...
हवामान खात्याच्या अंदाजानुसार शनिवारी दुपारी बारा वाजेपासून येत्या ४८ तासांत नाशिक, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असून, तपमान ४५ सेल्सिअंश अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या उष्माघाताच्या घटना टाळण्यास ...
शहरात पारा पुन्हा चढत असून शुक्रवारी उपराजधानीतील तापमान कमाल ४४.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले. यामुळे एप्रिल महिन्याच्या उरलेल्या दिवसात तापमान वाढण्याची शक्यता आहे. ...