यावर्षी तपमानात झालेल्या प्रचंड वाढीचा जनजीवनावर विपरीत परिणाम झाला असून, अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच तपमानाचा पारा वाढत असून, मे महिन्यात ४५ अंशापर् ...
उत्तर भारतात वादळाने थैमान घातले आहे. मध्य भारतातल्या उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त झाले आहेत, तर मुंबईत मळभ, ऊन आणि उकाड्याने हवामानात बदल झाले आहेत. ...
जिल्ह्यात साधारणत: एक महिन्यापासून उन्हाचा पारा तापत असून शनिवारी पुन्हा एकदा या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४ अंश तापमानाची नोंद वनामकृविच्या हवामानशास्त्र विभागाने घेतली आहे. ...
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तपमानाचा पारा ३६ ते ३९ अंशांच्या जवळपास राहिला; मात्र नवव्या दिवशी तपमानाचा पारा अधिक चढला. तपमान चाळिशीवर पोहचल्याने बुधवारी नाशिककरांच्या जिवाची काहिली झाली. ...
उन्हामुळे जनता त्रस्त झाली असून तापमान वाढीचे मोठमोठे आकडे सर्वत्र दाखविले जात आहेत. एकीकडे औरंगाबाद शहरातले तापमान ४२ डिग्री सेल्सिअसच्या वर गेले, असा हाकारा पिटत हवामानाशी संबंधित विविध संस्था सांगत असताना औरंगाबाद शहराचे तापमान ३८.६ डिग्री सेल्सिअ ...
अहमदनगर जिल्ह्यात येत्या पाच दिवसात ९ ते १४ मे यादरम्यान उष्णतेचे प्रमाण वाढण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात शेवगाव येथे येत्या पाच दिवसात सर्वाधिक ४१.३ ते ४३.१ अंश सेल्सिअस होण्याची चिन्हे आहेत. राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामान विभा ...