शिक्षण विभाग शाळांकडून विनाकारण, अवास्तव, अव्यावहार्य व किचकट माहिती मागवत असल्याने गेल्या ५ वर्षात शैक्षणिक कामाच्या व्यापात १० पटीने वाढ असताना १५ वर्षापासून कारकून भरती बंद, २०१२ पासून शिक्षकांच्या रिक्त जागांवर रखडलेली भरती प्रक्रिया, शिक्षक नियु ...
प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना हे प्रश्न केवळ शासन आणि न्यायलयाच्या लढाईत प्रलंबित आहेत. त्यामुळे आता निर्णायक भूमिका घेण्याचा निर्धार करण्याची वेळ आली असून,शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या आॅनलाइन कामावर बहिष्कार टाकण्याचा महत्त्वपूर्ण ठर ...
अकोला: संवर्गाच्या तुलनेत राज्यभरात मोठ्या संख्येने सदस्य असलेल्या शिक्षक संघटनांना शासनाची मान्यताच नसल्याची माहिती आहे. त्या संघटनांना आता औद्योगिक न्यायालयातून मान्यता मिळवण्याची संधी असल्याचे पत्र ग्रामविकास विभागाने दिले आहे. ...
शिक्षक भरतीबाबत पाठपुरावा करुनही मंत्र्यांचा प्रतिसाद मिळत नाही, हे आमचे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केले. ...