राज्यातील बारावीच्या पार्श्वभूमीवर सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. वर्षभरापेक्षा अधिक काळ झाला. आम्ही अभ्यास करत आहाेत. तरीही बारावी परीक्षेबाबत स्पष्टता नसल्यास बारावीचा अभ्यास करावा की स्पर्धां परीक्षांचा हा विचार विद्यार्थ्यांना अडचणीत टाकत आहे. ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. यंदा मात्र बदल्या होण्यासाठी शिक्षक संघटना आग्रही होत्या. शासनाने एप्रिलमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या निकषात बदल करणारा आदेश जारी केला. शिक्षण विभागाने ...
राज्य शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन २० दिवसांचा कालावधी उलटला आहे, तरी अद्याप पुढची कार्यवाही काय असणार, याचा निर्णय शिक्षण विभाग किंवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेला नाही. ...
सर्व मंडळाची अकरावी प्रवेशासाठी गुणात्मक तुलना करणे सोपे होईल, या दृष्टीने या सामायिक चाचणीसंदर्भात विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती एनसीईआरटीचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली. ही सीईटी परीक्षा राज्यातील सर्व इच्छुक ...
सामाजिक कामाच्या भावनेतून कोरोना संसर्गाच्या महामारीविरोधात लढण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांनी पुढाकार घेत कोरोना सेंटरसाठी एक कोटीहून अधिक निधी उभा केला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील साडेसात हजार शिक्षकांना बदल्यांचे वेध लागलेले आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ८ एप्रिल रोजी सुधारित धोरणही जाहीर केले. त्यानुसार ३१ मेपर्यंत ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. त्यासाठी मे महिन्यापूर्वीच जि ...
CoronaVirus Teacher Kolhapur : प्राथमिक व माध्यमिक शाळेकडील ३८ शिक्षक आपत्कालीन व्यवस्था विभागात गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली आहे. कोविडमध्ये अत्यावश्यक सेवा असतानाही प्रशासनास कोणतीही पूर्वसूचना न देता हे कर्मचारी गैर ...