बारावीनंतरच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बारावीचे गुण आणि प्रवेशपरीक्षेचे गुण दोन्ही महत्त्वाचे असतात. त्यामुळे बारावीची परीक्षा होणे गरजेचे आहे, अशी आग्रही मागणी तज्ज्ञांकडून होत आहे. ...
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्दचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. मात्र, अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा विचार आहे. ...
राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याबाबत एप्रिलमध्ये निर्णय घेतला. या निर्णयाला पुण्याचे रहिवासी व प्राध्यापक असलेले धनंजय कुलकर्णी यांनी ॲड. उदय वारुंजीकर यांच्याद्वारे उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. ...
जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा बुधवारी सभापती श्रीधर मोहोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शिक्षकांच्या वेतन विलंबासोबतच गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना पाॅझिटिव्ह येत असलेल्या शिक्षकांचा मुद्दाही सभेत चर्चिला गेला. शिक्षक कोरोना काळात विव ...
पेठ : कोरोना प्रादुर्भाव व ग्रामीण भागात लसीकरण व उपचारासंदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पेठ तालुक्यातील अतिशय दुर्गम गाव-पाड्यावर आदिवासी विकास विभागांतर्गत वांगणी येथील आश्रमशाळा शिक्षकांकडून जनप्रबोधन मोहीम राबविण्यात आली. ...