देसाईगंज नगरपरिषद, भामरागड नगरपंचायतीस कचरामुक्तीत तीन स्टार मिळाल्याने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर धानाेरा नगरपंचायतीला अमृत ‘स्वच्छ शहर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. देसाईगंज नगरपरिषदेचा पुरस्कार नगराध्यक्ष शालू दंडवते, तत्कालीन ...
स्वच्छ वातावरणातून निरोगी आरोग्यासह सकारात्मक विचारसरणी वाढते. यातूनच केंद्र शासनाने स्वच्छता अभियान सुरू केले असून, हे अभियान फक्त नगर परिषद व शासकीय यंत्रणांपुरतेच मर्यादित राहू नये, तर त्यात नागरिकांचाही सहभाग असावा यासाठी त्यांच्यातही स्वच्छतेबाब ...
केंद्र सरकारमार्फेत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेत ४० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांच्या श्रेणीत मुंबई महापालिकेला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. ...
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आयोजित स्पर्धेमध्ये पुणे शहराला देशातील ४ हजार ३२० शहरांमध्ये दहाव्या क्रमांकाचे तर १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पाचव्या क्रमांकाचे तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त ...
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ , सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरे यांचे निकाल ९ नोंव्हेबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आले. (Swachh Bharat Abhiyan) ...
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहरातील नेतृत्व, प्रशासन, नागरिक व कर्मचारी यांनी कायम सातत्य ठेवल्याने सलग चवथ्या वर्षी लोणावळा शहराने देशपातळीवर नेत्रदीपक कामगिरी केली आहे ...
जिल्ह्यात एकूण ५१७ ग्रामपंचायती असून गावपातळीवर सध्या शोषखड्डे तयार केले जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७८९ शोषखड्ड्यांचे काम पूर्ण झाले असून यात सर्वाधिक शोषखड्डे आष्टी तालुक्यातील गावांमध्ये करण्यात आले आहेत. आष्टी तालुक्यात आतापर्यंत २०४ शोषखड्ड्य ...