Pachat Kujvane उसाचे पाचट जाळण्याचा धडाका कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पर्यावरणाबरोबरच शेती उत्पादनतही घट होत आहे. ही स्थिती बदलण्यासाठी यावर उपाय म्हणून पाचट जाळण्याऐवजी ते उसाच्या शेतजमिनीत कुजवावे, यासाठी कृषी विभागाने जागृतीची मोहीम हाती घेतले ...
केंद्र सरकारने १० लाख टन साखर निर्यातीचा निर्णय सोमवारी घेतला. देशातील कारखान्यांनी २०२१-२२ पासून तीन वर्षांत उत्पादित केलेल्या साखरेच्या ३ टक्के कोटा देण्यात आल्याचे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री प्रल्हाद जोशी यांनी जाहीर केले. ...
Sugarcane Crushing : छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातील २२ साखर कारखाने ऊस गाळप करीत आहेत. परंतू यंदा गाळप मुदतीच्या आतच पूर्ण होणार का? जाणून घ्या काय आहे कारण ते सविस्तर ...