दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे. Read More
मराठी शाळा अस्ताला जात असल्याच्या संतापातून शहरी भागात मर्यादित असलेली का असेना, चळवळ जोर धरते आहे. या पार्श्वभूमीवर यंदा दहावीच्या निकालाने एक अस्वस्थ करणारे वास्तव समोर आणले आहे. ...
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला असताना आणि शाळांमध्ये मराठी सक्तीची केली असतानाही, राजभाषेतील ही घसरण शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवणारी आहे. ...
Nagpur : जुळी मुले म्हटली की त्यांच्या चेहऱ्यातील साम्य पाहून सगळ्यांनाच कौतुक वाटते. मात्र, नागपुरातील एका जुळ्या बहीण-भावाने केवळ जन्मच नाही, तर गुणवत्तेतही 'जुळेपणा' सिद्ध करत दहावीच्या निकालात अनोखा विक्रम घडविला आहे. ...
Nagpur : आयुष्यातील काही जखमा वेळेनुसार भरून निघतात; काही पण जखमा मनाच्या कोपऱ्यात कायम जिवंत राहतात. केवळ ३४ रुपयांच्या परीक्षा फीसाठी दहावीचे शिक्षण अर्धवट सोडावे लागलेल्या ज्योती गणेश पाटील यांनी तब्बल चार दशकांनंतर पुन्हा पुस्तक हातात घेतले ...