सिन्नर महाविद्यालयात छात्रसेना विभागाच्या वतीने पराक्रम पर्वदिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय सैन्य दलातर्फे २०१६ साली करण्यात आलेल्या सर्जीकल स्ट्राईकच्या माध्यमातून दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. विक्रमी वेळेत शिस्तबध्दपणे पार पडलेल् ...
देशासाठी आपली स्वत:ची काय जबाबदारी आहे हे आपण ओळखले पाहिजे. देशसेवेसाठी ज्या सैनिकांनी बलिदान दिले ते वाया जाणार नाही. भारतीय सैन्य दल कुठेही मागे नाही. ...
भारतीय लष्करासाठी जवानांची अमरावती येथे पदभरती होत असून त्यात विदर्भातील बेरोजगार युवकांना देशसेवा करण्याची चांगली संधी मिळणार आहे. त्यातही आदिवासी क्षेत्रातील युवकांना उंची आणि वजनातही सूट दिली जात आहे. ...
येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील जवान दिगंबर माधव शेळके (४२) यांनी आसाममधील तेजपूर येथे रविवारी (दि.२३) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला. ...