‘भारत सरकारने सेनेला अशी मोकळीक खूप अगोदर दिली असती तर कदाचित पुलवामाचा भ्याड हल्ला टळला असता. वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकांनी ज्या पद्धतीने पाकव्याप्त काश्मिरात घुसून बॉम्बहल्ल्याने दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली, ते बघून त्यांचा आम्हास सार्थ अभिमान ...
ब्रीगेड आॅफ गार्ड कामठी आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा व अवलंबीत यांच्या करीता सैनिक मेळाव्याचे आयोजन सामाजिक भवन भंडारा येते आयोजित करण्यात आले. ...
दिंडोरी : जम्मु काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील गोवर्धनपाडा व मलकापूर येथील शहीद जवानांच्या कुटुंबियांना मोहाडी ग्रामस्थांच्यावतीने एक लाख रु पयांची मदत करण्यात आली. ...
राष्ट्रभक्तीने भारलेली जनता साश्रुनयनांनी सीमेवर शहीद झालेल्या जवानांना अखेरचा निरोप देते; पण काळाच्या ओघात या जवानाचे घर कसे चालते याकडे सगळ्यांचेच दुर्लक्ष होते. मदतीच्या घोषणाबाजीनंतर शहिदाच्या पत्नीचा वेदनादायी प्रवास सुरू होतो. शासनाने वेगवेगळ्य ...